शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

मावस बहिणीचा खून करुन भावाने स्वत:लाही संपवलं, सातारा जिल्ह्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 12:57 IST

याप्रकरणाची अद्याप नेमकी माहिती समोर आली नाही

राजू पिसाळपुसेसावळी : भावानेच मावस बहिणीचा खून करुन स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वांझोळी येथे या खूनाच्या घटनेने एकच खळबळ उडाली.

बहीण स्नेहल वैभव माळी (वय-२४, सध्या रा. वाझोळी ता.खटाव, मूळ. शामगाव ता.कराड) असे मृत युवतीचे नाव आहे. तर दत्तात्रय माळी (२७) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. काल, रविवारी (दि.२६) रात्री उशिरा ही घटना घडली. शिवाजी विठोबा माळी यांनी याबाबत औंध पोलिस ठाणे फिर्याद दिली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, संशयित आरोपी दत्तात्रय माळी याने त्याचे राहते घरी स्नेहल वैभव माळी हिला त्याच्या घरी बोलावले. दरम्यान तिच्यावर मानेवर व पोटावर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केला. यानंतर दत्तात्रयने स्वतःही घरातील पंख्याच्या वरील लोखंडी पाखाडीला गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पुसेसावळी व औंध पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र याप्रकरणाची अद्याप नेमकी माहिती समोर आली नाही. कोणत्या कारणातून भावाने हे कृत्य केले हे पोलिस तपासानंतरच समोर येणार आहे. अधिक तपास औंधचे स.पो.नि दत्तात्रय दराडे करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस