शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

पशुधन चांगले राहण्यासाठी फिरतं चिकित्सालय सुरु करणार; मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 19:59 IST

शेतकऱ्यांसाठी काम करण्याची अनेक वर्षांपासून माझी इच्छा होती.

सांगली : शेतकऱ्यांसाठी काम करण्याची अनेक वर्षांपासून माझी इच्छा होती. आता ती पूर्ण करण्याची संधी मला मिळाली असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच महाविकाआघाडीचे सरकार सूड काढणारं नसून सरकारला शेतकरी सर्वात महत्वाचे आहे असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत इस्लापूर येथील राजारामबापू पाटील सहकारी दूध संघाच्या वतीने उभारण्यात आलेल्या दुधभुकटी प्रकल्पाचे व पशुखाद्य प्रयोगशाळेचा शुभारंभ आज उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पशुधन चांगले राहण्यासाठी फिरतं चिकित्सालय सुरु करणार असल्याचे आश्वासन देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी शेतकऱ्यांना दिले. 

उध्दव ठाकरे यांचे सांगली जिल्ह्यातील साखराळे येथील हेलिपॅडवर आगमन झाले. यावेळी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार धैर्यशील माने, आमदार अनिल बाबर, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, राजारामबापू सहकारी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पी. आर. पाटील, बजरंग पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले, वाळवा उपविभागीय अधिकारी नागेश पाटील, तहसिलदार  राजेंद्र सबनीस आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन उर्त्स्फूतपणे स्वागत केले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारFarmerशेतकरीSangliसांगली