शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

कडेगाव तालुक्यात ताकारीचे उन्हाळी आवर्तन बंद, शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 15:59 IST

ऐन उन्हाळ्यात कमी कालावधीत आवर्तन बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

देवराष्ट्रे : कडेगाव तालुक्यात ताकारी योजनेचे पहिले उन्हाळी आवर्तन ४५ दिवस चालणार होते; पण प्रशासनाने ३५ दिवसांत आवर्तन बंद केल्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ऐन उन्हाळ्यात कमी कालावधीत आवर्तन बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.ताकारी योजनेच्या माध्यमातून उन्हाळी व हिवाळी अशी पाच ते सहा आवर्तने सोडली जातात. या आवर्तनाच्या माध्यमातून रब्बी व वर्षभर असणाऱ्या पिकांना पाणीपुरवठा केला जातो. १४ मार्च रोजी सुरू झालेले पहिले उन्हाळी आवर्तन ४५ दिवस चालणार होते. मात्र, हे आवर्तन ३५ दिवस चालवून योजना बंद करण्यात आली आहे. सर्वांना पाणी मिळाले असा अधिकारी दावा करत असले तरी आवर्तन कमी कालावधीत बंद करण्याचे कारण कळले नाही.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीFarmerशेतकरी