शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

कडेगाव तालुक्यात ताकारीचे उन्हाळी आवर्तन बंद, शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 15:59 IST

ऐन उन्हाळ्यात कमी कालावधीत आवर्तन बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

देवराष्ट्रे : कडेगाव तालुक्यात ताकारी योजनेचे पहिले उन्हाळी आवर्तन ४५ दिवस चालणार होते; पण प्रशासनाने ३५ दिवसांत आवर्तन बंद केल्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ऐन उन्हाळ्यात कमी कालावधीत आवर्तन बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.ताकारी योजनेच्या माध्यमातून उन्हाळी व हिवाळी अशी पाच ते सहा आवर्तने सोडली जातात. या आवर्तनाच्या माध्यमातून रब्बी व वर्षभर असणाऱ्या पिकांना पाणीपुरवठा केला जातो. १४ मार्च रोजी सुरू झालेले पहिले उन्हाळी आवर्तन ४५ दिवस चालणार होते. मात्र, हे आवर्तन ३५ दिवस चालवून योजना बंद करण्यात आली आहे. सर्वांना पाणी मिळाले असा अधिकारी दावा करत असले तरी आवर्तन कमी कालावधीत बंद करण्याचे कारण कळले नाही.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीFarmerशेतकरी