शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
2
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
3
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
4
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
5
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
6
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
7
रागाच्या भरात परेश रावल यांनी गमावले भान! म्हणाले, 'एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड...'
8
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
10
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
11
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
12
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
13
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
14
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
15
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
16
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
17
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
18
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
19
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
20
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...

कडेगाव तालुक्यात ताकारीचे उन्हाळी आवर्तन बंद, शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 15:59 IST

ऐन उन्हाळ्यात कमी कालावधीत आवर्तन बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

देवराष्ट्रे : कडेगाव तालुक्यात ताकारी योजनेचे पहिले उन्हाळी आवर्तन ४५ दिवस चालणार होते; पण प्रशासनाने ३५ दिवसांत आवर्तन बंद केल्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ऐन उन्हाळ्यात कमी कालावधीत आवर्तन बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.ताकारी योजनेच्या माध्यमातून उन्हाळी व हिवाळी अशी पाच ते सहा आवर्तने सोडली जातात. या आवर्तनाच्या माध्यमातून रब्बी व वर्षभर असणाऱ्या पिकांना पाणीपुरवठा केला जातो. १४ मार्च रोजी सुरू झालेले पहिले उन्हाळी आवर्तन ४५ दिवस चालणार होते. मात्र, हे आवर्तन ३५ दिवस चालवून योजना बंद करण्यात आली आहे. सर्वांना पाणी मिळाले असा अधिकारी दावा करत असले तरी आवर्तन कमी कालावधीत बंद करण्याचे कारण कळले नाही.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीFarmerशेतकरी