शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

शेतकरी नमो सन्मान योजना: सांगली जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यांत ७८.६४ कोटी जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 19:18 IST

राज्य शासनाचा ‘नमो सन्मान’चा चौथा हप्ता

सांगली : ‘शेतकरी नमो सन्मान’ योजनेअंतर्गत मिळणाऱ्या हप्त्याची शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. दि. २२ ऑगस्टपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चौथा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेप्रमाणेच राज्य शासनाने ‘नमो सन्मान’ योननेतून दोन हजार रुपयांची आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळाली आहे. जिल्ह्यातील तीन लाख ९३ हजार २४९ शेतकऱ्यांच्या खात्यावर ७८ कोटी ६४ लाख ९८ हजार रुपये जमा झाले आहेत.केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वर्षातून दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचे तीन हप्ते मिळत आहेत. या योजनेचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होत असल्यामुळे केंद्राच्या धर्तीवरच राज्य सरकारने शेतकरी नमो सन्मान योजना गेल्या वर्षापासून सुरू केली आहे. पीएम किसान योजनेचे सर्व लाभार्थी शेतकरी नमो सन्मान योजनेसाठी पात्र केले आहेत.त्यानुसार जिल्ह्यातील तीन लाख ९३ हजार २४९ शेतकऱ्यांना नमो सन्मान योजनेचा लाभ मिळत आहे. रक्षाबंधनाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झाले होते. त्यानंतर शेतकऱ्यांमधून नमो सन्मान योजनेचे पैसे कधी मिळणार, अशी विचारणा होत होती. शेतकऱ्यांच्या या मागणीची दखल घेऊन राज्य सरकारने दि. २२ ऑगस्टपासून चौथ्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत.

‘शेतकरी नमो सन्मान’चे लाभार्थीतालुका - पात्र शेतकरीआटपाडी - २६,३३२जत - ६८,६७९कडेगाव - ३१,९६३क.महांकाळ - २८,४०८खानापूर - २२,२२१मिरज - ५२,३७४पलूस - २२,६२४शिराळा - ३६,०४२तासगाव - ४०,२३९वाळवा - ६४,३६७एकूण - ३,९३,२४९

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीbankबँक