शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात कडेगावात निषेध मोर्चा, पाणी संघर्ष समिती व सर्वपक्षीय संघटना आक्रमक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 19:25 IST

कडेगाव : वीज दरवाढ कमी करावी,शेतकर्‍यांना  अखंड आठ तास वीज पुरवठा करावा,धोकादायक तारा, पोल व  डी पी दुरुस्ती करावे ...

कडेगाव : वीज दरवाढ कमी करावी,शेतकर्‍यांना  अखंड आठ तास वीज पुरवठा करावा,धोकादायक तारा, पोल व  डी पी दुरुस्ती करावे ,सतत होणारा विजेचा खेळखंडोबा थांबवावा आदी मागण्यासाठी कडेगाव शहरातील महावितरणच्या मुख्य कार्यालयावर  सामाजिक कार्यकर्ते डी. एस. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पाणी संघर्ष चळवळ समिती व सर्व पक्षीय संघटनांच्या  कार्यकर्त्यांनी तसेच शेतकऱ्यांनी हल्लाबोल आंदोलन करून निषेध मोर्चा काढला. यावेळी अनोलकांनी हलगी वाजवत तसेच महावितरण विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विजेच्या समस्याबाबत व प्रलंबित मागण्यासाठी बुधवार ( दि 10 ) रोजी सकाळी 10 वा च्या सुमारास येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून संतप्त शेतकऱ्यांनी मोर्चास सुरुवात केली.यावेळी शेकडो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा शहरातून थेट महावितरणच्या मुख्य कार्यालयावर धडकला.शेतीला व घरगुती वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे.यामुळे शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे.पाणी असून ही वीज अभावी पिके वाळून जात आहेत.तर जुलमी वीज दर वाढ कमी करावी. व विज बिल अभावी कोणत्याही शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडू नये. शेतात लोंबकळत असलेल्या विजेच्या तारांमुळे राज्यात अनेक ठिकाणी जीवित हानी झाली आहे.त्यामुळे लोंबकळत असलेल्या विजेच्या तारा सुस्थितीत जोडव्यात.शेती पंपा करीता  नवीन वीज जोडणी कोणताही भ्रष्टाचार न करता जोडावी.यासह आदी मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात अशी मागणी करण्यात आली.अन्यथा 9 जुन ला आणखी तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी सामाजिक कार्यकर्ते देशमुख यांनी दिला.यावेळी पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे यांच्या मार्गदरशनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.यावेळो विजय शिंदे, संतोष डांगे, विजय गायकवाड, दीपक न्यायणीत, शशिकांत रासकर, मनोजकुमार मिसळ, सिद्दिक पठाण, प्रकाश गायकवाड, वसंत इनामदार, मोहन जाधव, जयवंतराव पवार यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.अधिकाऱ्यांना घेराव महावितरण कार्यालयावर  मोर्चा आल्यानंतर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता शशिकांत पाटील यांना आंदोलकांनी घेराव घातला. विजेच्या समस्यासह अन्य मागण्यांबाबत विचारणा केली.यावेळी सदर मागण्याबाबत वरिष्ठना कळवण्यात आले आहे.तर तालुक्यातील व शहरातील वीज समस्या सोडवल्या जातील असे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीelectricityवीजmahavitaranमहावितरण