गेल्या अनेक वर्षांपासून बीओटी तत्त्वावर काम करणाऱ्या सांगली-कोल्हापूर रस्त्याचे ठेकेदार न्यायालयात गेल्यामुळे रस्त्याचे काम अनेक ठिकाणी अर्धवट राहिले होते ...
यात जतचे सुजय शिंदे, मिरजेतून संग्राम पाटील, बाबगोंडा पाटील हे प्रमुख दावेदार आहेत. सुजय शिंदे यांना पहिल्या टप्प्यात संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. ...
मी इस्लामपूरला होते, तेव्हा जयंत पाटील यांचे कार्यकर्ते पळत आले. ते माझ्यासमोर रडायला लागले, तेव्हा मला शरद पवार यांनी केलेल्या निवृत्तीच्या घोषणेबाबत समजले. ...