इस्लामपूर : वाटेगाव (ता. वाळवा) येथे उसनवार दिलेल्या पैशाच्या वादातून झालेल्या खूनप्रकरणी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातील दुसरे जिल्हा न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी आरोपी शंकर महादेव सावंत (वय ४८, रा. वाटेगाव) याला जन्मठेप आणि १ हजार रुपये द ...
सांगली : पक्षांतर्गत नेत्यांमधील गटबाजी कृष्णा नदीच्या पात्रात बुडवून एकसंधपणे महापालिका निवडणूक लढविण्याची जोरदार मागणी बुधवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षीय बैठकीत केली. त्याची गंभीर दखल घेत काँग्रेस नेत्यांनीही गटबाजीला तिलांजली देत एकजुटीचा निर ...
सांगली : महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्याबाबत गेल्या वर्ष-दीड वर्षापासून विविध वाद निर्माण झाले आहेत. कधी फायलीवर सह्या होत नाहीत म्हणून नगरसेवक महासभेत गोंधळ घालतात, तर कधी त्यांच्यावर भाजपचे असल्याचा आरोप होतो. आता तर भाजपचे आमदार सुधीर गाड ...
शीतल पाटील/सचिन लाड।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : शहरातील अरुंद रस्ते, वाहन पार्किंगचा अभाव, फूटपाथवर फेरीवाले, विक्रेत्यांचे अतिक्रमण, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे बेशिस्त वाहनचालक, रिक्षांचे आणि वडाप चालकांचे कुठेही असणारे थांबे यामुळे सांगली त व ...
सांगली : महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसमधील आजी-माजी ३० हून अधिक नगरसेवक भाजपच्या संपर्कात आहेत. पुढील महिन्यात त्यांचा पक्षप्रवेश होईल. भाजपने नव्या प्रभाग रचनेनुसार सर्व्हे केला असून आम्ही नक्कीच सत्तेपर्यंत पोहोचू, असा विश्वास आमदार सुधीर ...
इस्लामपूर : मिरज येथील कार्यक्रमासाठी एकत्र आलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आणि माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी काही काळ एकाच वाहनातून प्रवास केला. याचे राजकीय मंडळींनी भांडवल केले. यावर खा. शेट्टी यांनी ‘खासदार-आमदा ...
मिरज पश्चिम भागात यावर्षी सुमारे दोनशे एकर क्षेत्रावर ढोबळी मिरचीचे उत्पादन घेतले जात आहे. प्रचंड उन्हाळ्यात मोठ्या कष्टाने पिकाची काळजी घेतली जात आहे. परिसरातून सुमारे ६० टन माल मुंबई, पुणे बाजारपेठेत दररोज जात आहे. पण गतवर्षी प्रतिकिलो ३० ते ६० रुप ...
विटा येथून आटपाडीकडे जाणार्या एसटी बसला समोरून येणार्या डंपरने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका महिलेसह ३ प्रवासी जागीच ठार झाले. यावेळी डंपर चालकासह १२ जण जखमी झाले. ...
शरद जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : पाण्याचा वापर जपून करावा किंवा पाण्याला संपत्ती मानावी, ही धारणा अनेकांमध्ये नसतेच. शेतीसाठी जपून पाणी वापरण्याऐवजी ‘डुबूक’ पध्दतीला प्राधान्य देण्यात येते. मात्र, या पाण्याचे मोल जाणून संपूर्ण गाव ठिंबक सिंचना ...