पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डासांची पैदास वाढणार आहे. मागील पाच वर्षात ३६ गावात डेंग्यू, हिवताप आणि चिकुनगुन्याचे सर्वाधिक रुग्ण आढळल्याने ती गावे संवेदनशील असल्याचे स्पष्ट झाले. ...
आता राज्य निवडणुक आयोगाकडून उमेदवार व राजकीय पक्षांच्या खर्चावर वॉच ठेवण्यासाठी आयकर निरीक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे होऊ दे खर्चला यंदा चाप बसण्याची शक्यता आहे. ...
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी त्यांच्या शेतातील आंब्यांवरून केलेल्या विधानाने एकीकडे राजकीय पटलावर टीकाटिपणी सुरू असतानाच सोशल मिडियावर हास्यकल्लोळ सुरू झाला आहे. किस्से, विनोद, कविता आणि चारोळ््यांच्या माध्यमातून भिडे गुरुजींचे आंबे ...
मिरजेत बनावट नोटा जवळ बाळगल्याप्रकरणी गौस गब्बार मोमीन (वय २१, आझाद कॉलनी, मिरज) व शुभम संजय खामकर (रा. औद्योगिक वसाहत, सातारा) या दोघांना गांधी चौक पोलिसांनी अटक केली ...
जीएसटीच्या ई-वे बिलात राज्यातील यंत्रमाग लघुउद्योगाला सवलत देऊन विकेंद्रीत यंत्रमाग उद्योगाला संजीवनी द्यावी, अशी मागणी सोमवारी मुंबई येथे आमदार अनिल बाबर यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार ...
शामरावनगर परिसरात १४५ खुले प्लॉट असून या प्लॉटची स्वच्छता मूळ मालकांकडून केली जात नाही. त्यामुळे प्लॉटमध्ये पावसाचे पाणी साचून या परिसरात रोगराई पसरत आहे. ...
भारतातील ८० टक्के हळदीचा व्यापार सांगलीमधून होतो. देशातील दरही येथील बाजार समितीतील दरावरच अवलंबून असतो. केशरी रंग, पेवातील साठवणूक ही येथील हळदीची खास वैशिष्ट्ये असल्यामुळे ...
धान्य वितरण प्रणालीत अधिकाधिक पारदर्शकता यावी, या हेतूने रेशनकार्ड आधार कार्डशी संलग्नित करण्याची प्रक्रिया जिल्हाभर सुरू असताना, त्यास प्रतिसाद न देणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांवर आता प्रशासनाने ...