कडेगाव, खानापूर आणि तासगाव तालुक्याच्या दुष्काळी भागाला वरदायिनी ठरलेल्या ताकारी योजनेचे १७ हजार हेक्टर लाभक्षेत्र अजूनही पाण्याविना वंचित राहिले आहे. ...
महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. ९ जानेवारीपासून सांगली जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर भाजपचे सावट असले ...
महापालिकेत शंभर कोटींच्या निधीकडे साऱ्याच नगरसेवकांचे डोळे लागले आहेत. त्यातच आता राज्य शासनाने या निधीतील कामांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तांत्रिक मान्यता घेण्याचे ...
विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयावर आशा वर्कर्स व बांधकाम कामगारांनी मोर्चा काढला. शासनाविरोधात यावेळी जोरदार निदर्शने करण्यात आली. ...
मिरज : राज्यात एकमेव असलेल्या मिरजेत तंतुवाद्यनिर्मिती कलेस मदतीसाठी लघुउद्योग विकास महामंडळातर्फे तंतुवाद्य कारागीरांसाठी मिरजेत क्लस्टर योजना व साडेतीन ... ...
गुंतवणूक रकमेला भरमाठ व्याजाच्या आमिषाला बळी पडून ‘मैत्रेय’ ग्रुप या खासगी संस्थेत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम परत करण्यास शासन कटिबद्ध आहे. ...
महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पांतर्गत ४० रिक्षा घंटागाड्या खरेदीचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी शासनाच्या जीईएम पोर्टलवरून खरेदीला विरोधही झाला. अखेर जाहीर निविदा काढण्यात आली. आता सर्वात कमी दराची निविदा मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर आली आहे. ...
नगरपालिका विविध विषय समित्यांच्या शनिवारी (दि.५) झालेल्या निवडणुकीत सत्तारूढ आणि विरोधी अशा दोन्ही आघाड्यांमध्येही बंडखोर असल्याचे उघडकीस आले. लोकसभा व विधानसभा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला विशेष महत्त्व असतानाच ही बंडखोरी दिसून ...