तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने बाजार समितीच्या आवारात माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. मात्र देण्यात ३ जुलैला होणाऱ्या सभेच्या अजेंड्यावरून हा विषय वगळल्याने राष्ट्रवादीच्या मागणीला कोलदांडा दाखवल्याचे दिसून येत ...
आधीचे राष्ट्रवादीचे आणि आता पूर्णपणे भाजप-शिवसेनामय बनलेल्या आमदार अनिल बाबर यांना मंत्रीपद द्यावे, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत व्यक्त केले. ...
महापालिकेस मिरजेतील लक्ष्मी मार्केटमधील १६५ गाळ्यांचे केवळ ६ लाख २४ हजार रुपये वार्षिक भाडे मिळत आहे. प्रतिवर्षी सुमारे दीड कोटी रुपयांचा घोटाळा लक्ष्मी मार्केटच्या भाड्यात होत असल्याचा आरोप सेव्ह मिरज सिटीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी ...
पूरस्थितीत अतिरिक्त पाणी पोटात घेऊन संकटाची तीव्रता कमी करणारे नाले, ओत आता बिल्डर, व्यावसायिकांनी गिळंकृत करण्याचा सपाटा लावला आहे. बायपास रस्त्याच्या दुतर्फा असलेले व जुना बुधगाव रस्त्यावरील सर्व नाले, ओत आता विकले गेले असून, नदीचे ...
आटपाडी तालुक्यात जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करून दोन महिने होत आले, तरीही शासनाने छावणीचालकांना अद्याप एक रुपयाचेही बिल दिलेले नाही. आतापर्यंत पाच कोटींहून अधिक बिल येणेबाकी आहे. ...
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेठनाक्यावरील राहुल आणि सम्राट या महाडिक बंधूंना चंद्रकांत पाटील आणि सुरेश खाडे या भाजपच्या दोन मंत्र्यांनी ताकद देण्याचा मानस जाहीर केला आहे. तलवार देऊन नेत्यांचा सत्कार ...
जिल्ह्यात सध्या १०,५७० वीज जोडण्या प्रलंबित असल्यामुळे दुष्काळात होरपळत असलेला शेतकरी मेटाकुटीला आला आहे. यातच वीज जोडणी (कनेक्शन) व्हायची असेल, तर महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना स्वखर्चाने ...
कोमेजणाऱ्या फुलांचा गुच्छ अल्पावधित कचऱ्याच्या कोंडाळ्यळत जातो. त्याच्या खरेदीसाठी घातलेले हजारो रुपयेसुद्धा कचऱ्याच्या ढीगात भर घालतात. दुसरीकडे थोड्याशा आर्थिक मदतीसाठी अनाथ मुले, महिला व त्यांचे संगोपन करणाऱ्या संस्था धडपडत असतात. समाजातील हा विरो ...
शिक्षकांच्या बदल्यांमध्ये संवर्ग एक व दोनमधील पात्र शिक्षकांच्या माहितीची तपासणी करुन दोषी शिक्षकांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच त्यांची बदली रद्द करून विस्थापित शिक्षकांची सोय करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित ...