आष्टा (ता. वाळवा) येथील श्री चौंडेश्वरी देवीच्या भावई उत्सवात रविवारी रात्री घोडीचा खेळ रंगला, तर सोमवारी दिवसभर पिसेचा खेळ झाला. मंगळवारी देवी जोगण्याच्या रूपात ...
सांगली जिल्ह्याला मंत्रिपदाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने न्याय दिला आहे. जिल्ह्यात व राज्यात विरोधकांचे अस्तित्वच शिल्लक राहिलेले नाही. भारतीय जनता पक्षाशिवाय आता जनतेसमोर दुसरा पर्याय उरलेला नाही, ...
करोडो रुपयांचा निधी खर्च करून सुरू करण्यात आलेला विटा ते खानापूर हा नवीन राष्टय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणात दलदल व चिखल झाल्याने वाहने घसरू लागली आहेत. ...
दि सांगली सॅलरी अर्नर्स सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील गोंधळाचे प्रमाण, विरोधी आवाज क्षीण झाल्याने घटल्याचे दिसून आले. मंजुरीच्या घोषणांमध्ये विषयपत्रिकेवरील विषय चर्चेविना संपविण्यात आले. सोसायटीच्या मुख्य इमारतीवरील रंगरंगोटीसाठी केलेल्या ४३ ...
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर 8.60 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...
आजकाल मुले वाचत नाहीत, अशी तक्रार नेहमीच पालक करतात. या समस्येचे उत्तर शोधत एका व्हॉटस्-अॅप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आलेल्या सजग पालकांनी वेगवेगळ्या वयोगटातील मुलांसाठी ह्यवाचन कट्टाह्ण उपक्रम सुरू केलाय. जिथे मूल-तिथे पुस्तक ही संकल्पना घेऊन सध्य ...
लेखक डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समितीच्यावतीने रविवारी सांगलीत विचारदर्शन प्रबोधन रॅली काढण्यात आली. शहराच्या प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये विविध सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या. ...
सांगली जिल्ह्यात ८२६ एसटी बसेसपैकी दहा वर्षावरील १९१ बसेस असून, या कालबाह्य गाड्यांमधूनच प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. एकीकडे विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानकांच्या विकासाची स्वप्ने दाखवायची आणि दुसरीकडे कालबाह्य बसेस प्रवाशांच्या सेवेत ठेवायच्या, य ...
सांगली : प्रवाहाच्या विरोधात जाऊन काही करणाऱ्यांना आजच्या घडीला प्रतिकूल परिस्थितीचा अनुभव येत आहे. महिन्याभरापासून तर संभ्रमावस्था वाढतच चालली ... ...