नागरिक, व्यावसायिक, शेतकरी यांना जादा भरपाई मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करू, असे आश्वासन अभिनेत्री व काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी बुधवारी पूरग्रस्तांना दिले. ...
प्रशासनामार्फत पूर ओसरल्यावर साथीचे रोग पसरू नयेत यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. पिके पाण्याखाली राहिली असल्याने तसेच शेतीचे बांध वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. ...
सांगली जिल्ह्यात यंदा मिरज, पलूस, वाळवा, शिराळा या चार तालुक्यातील १0१ गावांना महापुराचा विळखा होता. तीन ते साडेतीन लाख लोकवस्तीला याचा फटका बसला आहे. महापूर ओसरत असताना आता व्हायरल व बॅक्टेरियल आजारांचे आक्रमण होण्याची शक्यता आहे. ...
शंभुराजे ग्रुप साखराळे, देवराज दादा पाटील ग्रुप कासेगाव, आर्या बेकरी, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यासह असंख्य दानशूर व्यक्ती व संस्थांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हातभार लावला आहे. ...
अनेक गावे, शेती, पाण्याखाली गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने तिन्ही जिल्ह्यांमधील पुराचे पाणी ओसरू लागले असून, जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. ...
पूरस्थिती गंभीरच बनत चालल्याने व्यापाऱ्यांची मानसिकता ढासळत आहे. अनेक अडचणींवर मात करत वाटचाल करत असलेली सांगलीची बाजारपेठ आता दहा वर्षे मागे गेल्याची भावना व्यापारी वर्ग हतबलपणे व्यक्त करत आहे. ...