मिरजेतील १३ कोटी खर्चाची भाजी मंडई उभारणीसाठी ठेकेदाराने काम सुरू केले आहे. मात्र खंदकातील भाजी मंडईकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने, काम थांबविण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्याने भाजी मंडईचे काम आणखी रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
सांगली येथील काळ्या खणीच्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, खणीतील हजारो मासे मृत झाल्याचे आढळून आले. मृत माशांमुळे वडर कॉलनी परिसरात दुर्गंधी पसरली होती. नगरसेविका वर्षा निंबाळकर यांनी तातडीने महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधून तक् ...
हौशी कलाकारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. बहुतांशी नवे कलाकार, नव्या नाट्यसंहिता आणि ग्रामीण भागातील नाट्य संस्थांचा सहभाग, ही यंदाची वैशिष्ट्ये ठरली. एकाही संस्थेचा प्रयोग एनवेळेस रद्द झाला नाही, हेदेखील वैशिष्ट्य मानावे लागेल. ...
त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात घालून गावाच्या शेजारी असलेल्या आनंदा पाटील यांच्या ओढापात्रातील विहिरीत दगड बांधून टाकल्याचे त्यांनी सांगितले. ...
काळ्या खणीत मासे मृत झाल्याचे गुरुवारी सकाळी आढळून आले. सकाळपासूनच वडर कॉलनी, सुंदरनगर परिसरात दुर्गंधी पसरली होती. मासे नेमके कशामुळे मृत झाले, याची चर्चा सुरू होती. काळ्या खणीत मोठ्या प्रमाणात दूषित पाणी आहे. ...
भविष्यात जे देश नवनवीन संशोधन करणार नाहीत, ते कदाचित नष्ट होतील. नवीन पिढीने चांगले ज्ञान आत्मसात केले तर, भारतीय अर्थव्यवस्था जगात पहिल्या नंबरची होऊ शकते, असे प्रतिपादन ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी केले. ...
महापूर, अवकाळी पाऊस आणि दुष्काळामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, या शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी देण्याच्या मागणीचा ठराव जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत केला. ...
सामाजिक स्वास्थ्य संतुलित राखण्यासाठी दिवस-रात्र कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांचे आरोग्य मात्र बिघडत चालले आहे. सलग आणि तणावपूर्ण वातावरणात काम, तास न् तास उभे राहून सुरू असलेल्या बंदोबस्तामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना हृदयविकारासह अन्य आजार जडले आहेत. पोलिस ...