कोरोना विषाणूपासून गर्दीव्दारे संसर्ग होऊ नये याकरीता उपविभागीय दंडाधिकारी मिरज समीर शिंगटे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(3) अन्वये जमावबंदी आदेश जारी केला आहे. ...
कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगली व मिरज येथील आयसोलेशन कक्षांना भेटी देऊन पाहणी केली व आवश्यक सूचना दिल्या. ...
म्हैसाळ योजनेचे पाणी हवे असेल तर, गावाला जाणाऱ्या एका कालव्याद्वारे चोवीस तास पाणी सोडण्यासाठी ५१ हजार रुपये भरावे लागतील, असा प्रस्ताव पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसमोर ठेवला होता. नरवाड (ता. मिरज) येथील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करून तो प्रस्त ...
प्रत्येक क्षेत्राला कवेत घेत लोकांना घरीच बंदिस्त करून पाहणाऱ्या कोरोनाने आता भाविकांना देवापासूनही दूर केले आहे. शहरासह जिल्ह्यातील प्रमुख मंदिरांचे दरवाजे मंगळवारपासून बंद झाले असून, पुढील आदेश येईपर्यंत मंदिरे बंदच राहतील, असे संबंधित प्रशासनांनी ...
जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा गरजू लोकांपर्यंत सुरळीत व्हावा, वस्तुंची योग्य किंमत आकारली जावी याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी उपजिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्या नेतृत्वाखाली पथके नियुक्त केली आहेत. ...
करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारीबाबत सांगलीचे सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी आजपासून आपल्या शोले स्टाईल दुचाकीवरून जनजागृती सुरू केली आहे. ...
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सांगली जिल्ह्यात परदेश वारी करून आलेल्या प्रवाशांना निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आलेले आहे. ...
सांगली जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील अगंणवाड्या दिनांक 16 ते 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी संबधित यंत्रणांना दिले आहे. ...
कोरोना व्हायरसमुळे सोमवारी सांगली मार्केट यार्डात हळदीचे सौदे निघाले नाहीत. बेदाणा व्यापाऱ्यांनीही सौदे न काढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सांगली मार्केट यार्डातील १५ कोटींची उलाढाल ठप्प झाली होती. शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाल्यामुळे त्यांनी बाजार स ...
भाविकांच्या गर्दीने नेहमी गजबजलेल्या गणपती मंदिर परिसरातही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगण्यात आली आहे. महापालिकेने येथे दैनंदिन स्वच्छतेकडे लक्ष दिले आहे. गेल्या दोन दिवसांपासून येथील भाविकांची वर्दळही कमी झाल्याचे दिसत आहे. ...