कृषिमंत्री दादा भुसे यांनी कान उपटल्यानंतर कृषी कार्यालय मान मुरडून कामाला लागले आहे. कृषी व्यवसायासाठी परवान्याच्या फायलींची निर्गती करण्यासाठी वीस कृषी सहायकांना जुंपले आहे. यानिमित्ताने या कार्यालयातील खाबूगिरीवरच मंत्रीमहोदयांनी नेमके बोट ठेवल्या ...
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 14.7 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...
माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी कृषि क्षेत्रात केलेली भरीव कामगिरी लक्षात घेऊन त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यात दरवर्षी 1 जुलै रोजी कृषि दिन साजरा करण्यात येतो. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, तो समृध्द व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्य ...