शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
2
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
3
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
4
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
5
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
6
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
7
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
8
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
9
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
10
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
11
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
12
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
13
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
14
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
15
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?
16
Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च
17
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
18
IND vs AUA 1st T20I : सूर्यकुमार यादव अन् शुबमन गिल जोडी जमली; पण शेवटी पाऊस जिंकला!
19
रणबीर कपूरनंतर आता प्रभासही देणार न्यूड सीन? संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरीट'ची चर्चा
20
वयाच्या ७० व्या वर्षी पिता बनला हा अभिनेता, पत्नीसह केलं आठव्या मुलाचं स्वागत

महात्मा फुले यांनी उच्चवर्णीयांच्या वर्तुळातून संमेलने मुक्त केली - तारा भवाळकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 16:05 IST

'माणूस सुसंस्कृत, संयमी, विचारशील व्हावा यासाठी संमेलने आवश्यक'

सांगली : जीवनाच्या विकासासाठी संमेलने आवश्यक आहेत. महात्मा फुले यांनी साहित्य संमेलनाला उच्चवर्णीयांच्या वर्तुळातून बाहेर काढले, असे प्रतिपादन दिल्लीतील ९८ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी केले.सांगलीत सोमवारी महापालिकेच्या वसंत व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. ''साहित्य संमेलनाचे प्रयोजन` या विषयावर त्यांनी भूमिका मांडली. आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, स्त्री सखी महिला मंडळाच्या अध्यक्षा विद्या जोशी यावेळी उपस्थित होते. डॉ. भवाळकर म्हणाल्या, वेगवेगळ्या विचारधारातून वेगवेगळे पंथ आले. या विचारवंतांच्या विचारधारेतून साहित्य संमेलन निर्माण झाले. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून इतिहासाकडे पहायला हवे. त्यातूनच जीवनाचा विकास होत गेला. शहाणपण येत गेले. ज्ञानाच्या परंपरेत जीवन जगण्याचे शास्त्र असते. भवाळकर म्हणाल्या, सांगली जिल्ह्यात वर्षाला १०-१२ संमेलने होतात. समाजाच्या सांस्कृतिक आणि मानसिक विकासासाठी संमेलने आवश्यक आहेत. माणूस सुसंस्कृत, संयमी, विचारशील व्हावा यासाठी संमेलने आवश्यक आहेत. सूत्रसंचालन चिंतामणी सहस्त्रबुद्धे यांनी केले. सहायक आयुक्त शिल्पा दरेकर यांनी आभार मानले. संयोजन वि. स. खांडेकर वाचनालयाने केले.सध्या अनेक प्रकारची संमेलनेडॉ. भवाळकर म्हणाल्या, पुण्यात पहिले साहित्य संमेलन झाले, तेव्हा बहुजन नुकतेच शिकायला लागले होते. ''हे फक्त खालमोडे दादांचे (फक्त पुस्तके वाचणारे) संमेलन'' असे महात्मा फुले म्हणायचे. संमेलनाला उच्चवर्णीयांच्या वर्चस्वातून फुले यांनीच बाहेर काढले. विशिष्ट वर्गातून पुढे त्याचा विस्तार होत गेला. आता तर निरनिराळ्या व्यावसायिकांचीही संमेलने होत आहेत. यंदा शेतकऱ्यांचेही संमेलन झाले. सध्या अनेक प्रकारची संमेलने होत आहेत