शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
2
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
3
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट
4
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
5
करिअर, कुटुंब आणि आर्थिक व्यवस्थापन कसे करावे? सोप्या ६ टीप्स वापरा आणि टेन्शन फ्री व्हा
6
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
7
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
8
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
9
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
10
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
11
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
12
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
13
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
14
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
15
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
16
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
17
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
18
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
19
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
20
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!

Sangli: कवलापूरला चार्टर विमानतळ करूया - चंद्रकांत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 19:35 IST

शक्तिपीठ महामार्गाबाबत तोडगा काढू

सांगली : उद्योग आणि शहराच्या विकासासाठी विमानतळ, महामार्ग गरजेचे आहेत. शासनाकडून हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत; पण त्यासाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन करण्याचे राज्य सरकारसमोर मोठे आव्हान आहे, असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.तसेच कवलापूर (ता. मिरज) येथील विमानतळासाठी जागा अपुरी असल्यामुळे त्याठिकाणी चार्टर विमानतळासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच शक्तिपीठ महामार्गाबाबतही शेतकऱ्यांशी चर्चा करून तोडगा निघेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.चंद्रकांत पाटील म्हणाले, सांगली शहरासाठी विमानतळ गरजेचे आहे. त्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत; पण मोठ्या विमानाच्या धावपट्टीसाठी कवलापूर येथील जागा अपूर्ण आहे. जागा उपलब्ध होऊपर्यंत तेथे चार्टर विमानतळ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने राज्य शासनाकडे प्रस्ताव ठेवून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे; पण शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी महामार्ग गरजेचे आहेत. म्हणून शेतकऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्यात येईल. लवकरच शक्तिपीठ महामार्गाचे कामही सुरू करण्यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत. भूसंपादनातील त्रुटी दूर करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई कशी देता येईल, यासाठीही शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Sangliसांगलीairplaneविमानchandrakant patilचंद्रकांत पाटीलguardian ministerपालक मंत्री