शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

Sangli: कवलापूरला चार्टर विमानतळ करूया - चंद्रकांत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 19:35 IST

शक्तिपीठ महामार्गाबाबत तोडगा काढू

सांगली : उद्योग आणि शहराच्या विकासासाठी विमानतळ, महामार्ग गरजेचे आहेत. शासनाकडून हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत; पण त्यासाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन करण्याचे राज्य सरकारसमोर मोठे आव्हान आहे, असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.तसेच कवलापूर (ता. मिरज) येथील विमानतळासाठी जागा अपुरी असल्यामुळे त्याठिकाणी चार्टर विमानतळासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच शक्तिपीठ महामार्गाबाबतही शेतकऱ्यांशी चर्चा करून तोडगा निघेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.चंद्रकांत पाटील म्हणाले, सांगली शहरासाठी विमानतळ गरजेचे आहे. त्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत; पण मोठ्या विमानाच्या धावपट्टीसाठी कवलापूर येथील जागा अपूर्ण आहे. जागा उपलब्ध होऊपर्यंत तेथे चार्टर विमानतळ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने राज्य शासनाकडे प्रस्ताव ठेवून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे; पण शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी महामार्ग गरजेचे आहेत. म्हणून शेतकऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्यात येईल. लवकरच शक्तिपीठ महामार्गाचे कामही सुरू करण्यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत. भूसंपादनातील त्रुटी दूर करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई कशी देता येईल, यासाठीही शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Sangliसांगलीairplaneविमानchandrakant patilचंद्रकांत पाटीलguardian ministerपालक मंत्री