शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
2
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
3
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
4
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
5
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
6
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
7
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
8
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
9
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
10
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
11
Shani Gochar 2025: शनिचा फेरा आपल्या राशीसाठी नेहमीच तापदायक ठरतो का? पाहूया भावानुसार फळ
12
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
13
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
14
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार
15
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
16
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
17
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
18
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
19
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
20
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार

Sangli: कवलापूरला चार्टर विमानतळ करूया - चंद्रकांत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 19:35 IST

शक्तिपीठ महामार्गाबाबत तोडगा काढू

सांगली : उद्योग आणि शहराच्या विकासासाठी विमानतळ, महामार्ग गरजेचे आहेत. शासनाकडून हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत; पण त्यासाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन करण्याचे राज्य सरकारसमोर मोठे आव्हान आहे, असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.तसेच कवलापूर (ता. मिरज) येथील विमानतळासाठी जागा अपुरी असल्यामुळे त्याठिकाणी चार्टर विमानतळासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच शक्तिपीठ महामार्गाबाबतही शेतकऱ्यांशी चर्चा करून तोडगा निघेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.चंद्रकांत पाटील म्हणाले, सांगली शहरासाठी विमानतळ गरजेचे आहे. त्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत; पण मोठ्या विमानाच्या धावपट्टीसाठी कवलापूर येथील जागा अपूर्ण आहे. जागा उपलब्ध होऊपर्यंत तेथे चार्टर विमानतळ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने राज्य शासनाकडे प्रस्ताव ठेवून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे; पण शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी महामार्ग गरजेचे आहेत. म्हणून शेतकऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्यात येईल. लवकरच शक्तिपीठ महामार्गाचे कामही सुरू करण्यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत. भूसंपादनातील त्रुटी दूर करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई कशी देता येईल, यासाठीही शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Sangliसांगलीairplaneविमानchandrakant patilचंद्रकांत पाटीलguardian ministerपालक मंत्री