शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
4
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
5
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
6
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
7
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
8
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
9
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
10
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
11
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
12
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
13
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
14
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
15
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
16
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
17
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
18
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
19
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
20
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

शिंदे-फडणवीस सरकार फक्त आपले आमदार कसे टिकवायचे या विवंचनेत आहे - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 16:34 IST

शिंदे-फडणवीस सरकार फक्त आपले आमदार कसे टिकवायचे या विवंचनेत आहे अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. 

प्रताप बडेकर कासेगाव (सांगली) : सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकार कडून जिल्हा नियोजन समितीचा फक्त २० टक्के निधी खर्च झाला असून हे सरकार फक्त आपले आमदार कसे टिकवायचे या विवंचनेत आहे.असा घणाघात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. ते कासेगाव ता.वाळवा येथील क्रांतीवीरांगना इंदूताई पाटणकर यांच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याच्या उदघाटन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, आ. मानशिंग नाईक,विशाल पाटील,देवराज पाटील,डॉ. भारत पाटणकर हे उपस्थित होते.

विरोधी पक्षनेते अजित पवार पुढे म्हणाले की, हे सरकार महिलांना मंत्रिपद देऊ शकले नाही. आपले सरकार व आपले आमदार कसे टिकवायचे याचाच विचार तर ते करत आहेत.राज्यातील लोकांचे त्यांना काही देने-घेणे नाही.आ. जयंत पाटील म्हणाले की, महापुरुषांचा अपमान होत असून वेगवेगळे वक्तव्य केली जात आहेत. तरी सुद्धा या गोष्टींना लोकांच्यातुन म्हणावा तसा विरोध होत नाही. समान नागरी कायदा बाबत काही गोष्टी कानावर येऊ लागल्या आहेत. मात्र लोकांनी याबाबत सावध राहिले पाहिजे.

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSangliसांगलीBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेस