शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

महाराष्ट्रातील धरणे तुडुंब भरलेत, अलमट्टीतून तीन लाखाने विसर्ग करा; कृष्णा महापूर नियंत्रण समितीची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 16:22 IST

कर्नाटक जलसंपदा विभागाकडून चुकीची माहिती

सांगली : वारणा, पंचगंगा व कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहेत. संपूर्ण धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून पश्चिम महाराष्ट्रातील सर्व धरणे तुडुंब भरली आहेत. या पार्श्वभूमीवर अलमट्टी धरणातून सध्या तीन लाख क्युसेकने विसर्ग सुरु करण्याची गरज आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कोल्हापूर व सांगली जिल्हाधिकारी, जलसपंदा विभागाला कृष्णा महापूर नियंत्रण समितीतर्फे मागण्याचे निवेदन दिले आहे. तसेच हिप्परगी बंधाऱ्याचे सर्व दरवाजे खुलेच ठेवावेत, अशी मागणीही पूर नियंत्रण समितीतर्फे शासनाकडे केली आहे.कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीचे समन्वयक सर्जेराव पाटील व सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण म्हणाले, सध्या राजापूर मधून ७३ हजार ८७५ क्युसेक विसर्ग सुरू आहे. दूधगंगा वेदगंगा १९ हजार क्युसेक आणि घटप्रभा ३५ हजार क्युसेक विसर्ग असा सर्व मिळून अलमट्टीमध्ये १ हजार २८ हजार क्युसेक आवक आहे. सध्या अलमट्टी धरणातून १ लाख २५ हजार क्युसेकने विसर्ग सुरु आहे. धरणाची उंची ५१९.४५ मीटर असून १२०.४१ टीएमसी पाणीसाठा अलमट्टी धरणात आहे. ९८ टक्के धरण भरलेले आहे. अलमट्टीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी येऊनही त्यांनी ११९ मीटर पाण्याची लेवल आहे.अलमट्टीतील पाणी कमी होताना दिसत नाही. सध्याच्या परिस्थितीत अलमट्टीने तीन लाख क्युसेक विसर्ग करणे फार जरुरीची आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच धरणे ९० ते ९८ टक्के भरलेली असून त्यांनाही आता विसर्ग करणे क्रमप्राप्त आहे. नरसोबावाडी येथे तिसऱ्यांदा दक्षिणद्वार बंद झाले आहे. सांगली आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी २२ फुटांवर गेली आहे. म्हणून अलमट्टी धरण व्यवस्थापनाने तीन लाख क्युसेकने विसर्ग सोडण्याची गरज आहे.

कर्नाटक जलसंपदा विभागाकडून चुकीची माहितीअलमट्टीने पाणीपातळीमध्ये त्यांच्या अहवालात ९८ हजार क्युसेक आवक दाखवत आहेत. वास्तविक अलमट्टी धरणात सध्या १ हजार २७ हजार क्युसेक आवक होत आहे. ही बाब महाराष्ट्र प्रशासनाने गांभीर्याने तपासणी करुन अलमट्टी जलसंपदा विभागाचा चुकीचा अहवाल उजेडात आणण्याची गरज आहे, असेही सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीDamधरणKarnatakकर्नाटकWaterपाणीEknath Shindeएकनाथ शिंदे