शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

पाच बळी गेलेल्या रस्त्यावरून पाच लाख लोकही गेलेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 5:28 AM

मुंबई परिसरात खड्ड्यांमुळे पाच जणांचा बळी गेल्याच्या घटनेविषयी मला माहिती नाही.

सांगली : मुंबई परिसरात खड्ड्यांमुळे पाच जणांचा बळी गेल्याच्या घटनेविषयी मला माहिती नाही. पण ज्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे हे बळी गेले, त्याच रस्त्यावरून पाच लाख लोकही गेले असतील. त्यापैकी पाच जणांचा बळी गेला. यात रस्त्याचा दोष असेल, तर त्यांच्या कुटुंबीयांना निश्चित मदत करता येईल, असे सांगत सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी राज्य शासनाची जबाबदारी टाळली. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे रस्ते खड्ड्यात गेले आहेत. या खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा बळी गेला आहे. याबाबत सांगली दौऱ्यावर आलेल्या मंत्री पाटील यांना विचारता त्यांनी, खराब रस्ते व खड्ड्यांची जबाबदारी महापालिकेवर टाकली.>ज्यांचे राज्य, त्यांनीच चिंता करावीमुंबईत दरवर्षी मुसळधार पाऊस होतो. त्यामुळे पावसाळ्यात रस्ते खराब होणारच. पण रस्ते खराब झाल्यावर ते बुजविणे महत्त्वाचे आहे. मुंबईतील बहुतांश रस्ते महापालिकेचे आहेत. त्यामुळे त्यांची जबाबदारी महापालिकेचीच आहे. ज्यांचे राज्य आहे, त्यांनीच त्याची चिंता करावी. पावसातही कोल्ड डांबराचा वापर करून खड्डे मुजविता येतात. गतवर्षी सायन ते पनवेल या रस्त्यावरील खड्डे आम्ही मुजविले होते, असेही पाटील म्हणाले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटील