शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

भाजप सरकारच्या धोरणामुळे शेतकरी, कष्टकरी त्रस्त, जयंत पाटील यांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 15:47 IST

कष्टकऱ्यांच्या विरोधात धोरणे राबवून भांडवलदारांना सवलती दिल्या जात आहेत

सांगली : शेतकरीविरोधी विधेयक संसदेत गोंधळात मंजूर करून केंद्रातील भाजप सरकारने शेतकऱ्यांना त्रास दिला. शेतकरी, कष्टकऱ्यांच्या विरोधात धोरणे राबवून भांडवलदारांना सवलती दिल्या जात आहेत. भाजपच्या या भूमिकेला नागरिक कंटाळले आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी मिरजेत केला.महाविकास आघाडी पुरस्कृत वसंतदादा शेतकरी पॅनेलच्या मेळाव्यात पाटील बोलत होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, मनोज शिंदे-म्हैसाळकर,  जयश्री पाटील, बाळासाहेब होनमोरे,  अविनाश पाटील, पृथ्वीराज पाटील,  दिनकर पाटील प्रमुख उपस्थित होते.जयंत पाटील म्हणाले, शेतकऱ्यांची  कोंडी करणाऱ्या पक्षाचे लोक शेतकरी हिताच्या गप्पा करत आहेत. लोक त्यांना योग्य जागा दाखवतील.महाविकास आघाडीचे सर्व नेते एकसंध : कदममिरज तालुक्यातील बेडगसह काही गावांतील बैठकीमध्ये महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी एकसंध राहून शेतकऱ्यांमध्ये विश्वास दिला आहे. बाजार समितीसह यापुढील सर्वच निवडणुकीत विजय मिळविणार आहे, असा विश्वास काँग्रेसचे माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी व्यक्त केला.भ्रष्टाचाऱ्यांना बाजूला सारून नव्यांना संधीविशाल पाटील म्हणाले, महाविकास आघाडीच्या माध्यमातून बाजार समितीच्या निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. नक्की नवीन चेहरे बाजार समितीचा आदर्श कारभार करतील यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत.नाराजी दूर, उमेदवारांनी सोडला नि:श्वासमिरज तालुक्यातील नाराज झालेले नेते आणि कार्यकर्तेही मेळाव्याला हजर राहिले. किरकोळ नाराजी होती, ती संपली, असे अनेकांनी  जाहीर केल्याने उमेदवारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटीलBJPभाजपाFarmerशेतकरी