शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

भाजप सरकारच्या धोरणामुळे शेतकरी, कष्टकरी त्रस्त, जयंत पाटील यांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 15:47 IST

कष्टकऱ्यांच्या विरोधात धोरणे राबवून भांडवलदारांना सवलती दिल्या जात आहेत

सांगली : शेतकरीविरोधी विधेयक संसदेत गोंधळात मंजूर करून केंद्रातील भाजप सरकारने शेतकऱ्यांना त्रास दिला. शेतकरी, कष्टकऱ्यांच्या विरोधात धोरणे राबवून भांडवलदारांना सवलती दिल्या जात आहेत. भाजपच्या या भूमिकेला नागरिक कंटाळले आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी मिरजेत केला.महाविकास आघाडी पुरस्कृत वसंतदादा शेतकरी पॅनेलच्या मेळाव्यात पाटील बोलत होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, मनोज शिंदे-म्हैसाळकर,  जयश्री पाटील, बाळासाहेब होनमोरे,  अविनाश पाटील, पृथ्वीराज पाटील,  दिनकर पाटील प्रमुख उपस्थित होते.जयंत पाटील म्हणाले, शेतकऱ्यांची  कोंडी करणाऱ्या पक्षाचे लोक शेतकरी हिताच्या गप्पा करत आहेत. लोक त्यांना योग्य जागा दाखवतील.महाविकास आघाडीचे सर्व नेते एकसंध : कदममिरज तालुक्यातील बेडगसह काही गावांतील बैठकीमध्ये महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी एकसंध राहून शेतकऱ्यांमध्ये विश्वास दिला आहे. बाजार समितीसह यापुढील सर्वच निवडणुकीत विजय मिळविणार आहे, असा विश्वास काँग्रेसचे माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी व्यक्त केला.भ्रष्टाचाऱ्यांना बाजूला सारून नव्यांना संधीविशाल पाटील म्हणाले, महाविकास आघाडीच्या माध्यमातून बाजार समितीच्या निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. नक्की नवीन चेहरे बाजार समितीचा आदर्श कारभार करतील यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत.नाराजी दूर, उमेदवारांनी सोडला नि:श्वासमिरज तालुक्यातील नाराज झालेले नेते आणि कार्यकर्तेही मेळाव्याला हजर राहिले. किरकोळ नाराजी होती, ती संपली, असे अनेकांनी  जाहीर केल्याने उमेदवारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटीलBJPभाजपाFarmerशेतकरी