शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकारच्या धोरणामुळे शेतकरी, कष्टकरी त्रस्त, जयंत पाटील यांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 15:47 IST

कष्टकऱ्यांच्या विरोधात धोरणे राबवून भांडवलदारांना सवलती दिल्या जात आहेत

सांगली : शेतकरीविरोधी विधेयक संसदेत गोंधळात मंजूर करून केंद्रातील भाजप सरकारने शेतकऱ्यांना त्रास दिला. शेतकरी, कष्टकऱ्यांच्या विरोधात धोरणे राबवून भांडवलदारांना सवलती दिल्या जात आहेत. भाजपच्या या भूमिकेला नागरिक कंटाळले आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी मिरजेत केला.महाविकास आघाडी पुरस्कृत वसंतदादा शेतकरी पॅनेलच्या मेळाव्यात पाटील बोलत होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, मनोज शिंदे-म्हैसाळकर,  जयश्री पाटील, बाळासाहेब होनमोरे,  अविनाश पाटील, पृथ्वीराज पाटील,  दिनकर पाटील प्रमुख उपस्थित होते.जयंत पाटील म्हणाले, शेतकऱ्यांची  कोंडी करणाऱ्या पक्षाचे लोक शेतकरी हिताच्या गप्पा करत आहेत. लोक त्यांना योग्य जागा दाखवतील.महाविकास आघाडीचे सर्व नेते एकसंध : कदममिरज तालुक्यातील बेडगसह काही गावांतील बैठकीमध्ये महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी एकसंध राहून शेतकऱ्यांमध्ये विश्वास दिला आहे. बाजार समितीसह यापुढील सर्वच निवडणुकीत विजय मिळविणार आहे, असा विश्वास काँग्रेसचे माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी व्यक्त केला.भ्रष्टाचाऱ्यांना बाजूला सारून नव्यांना संधीविशाल पाटील म्हणाले, महाविकास आघाडीच्या माध्यमातून बाजार समितीच्या निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. नक्की नवीन चेहरे बाजार समितीचा आदर्श कारभार करतील यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत.नाराजी दूर, उमेदवारांनी सोडला नि:श्वासमिरज तालुक्यातील नाराज झालेले नेते आणि कार्यकर्तेही मेळाव्याला हजर राहिले. किरकोळ नाराजी होती, ती संपली, असे अनेकांनी  जाहीर केल्याने उमेदवारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटीलBJPभाजपाFarmerशेतकरी