शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

जिल्ह्यात ३६ ‘पॉर्इंट’वर नाकाबंदी, ‘वॉरंट’मधील ३० जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 14:39 IST

गेल्या दोन महिन्यांपासून वाढलेला गुन्हेगारीचा आलेख कमी करण्यासाठी शुक्रवारी रात्रीअखेर पोलिस रस्त्यावर उतरले. सांगली, मिरजेसह जिल्ह्यात ३६ ‘पॉर्इंट’वर नाकाबंदी करुन गुन्हेगारांची धरपकड केली. यामध्ये दारुच्या नशेत वाहन चालविणारे १२ तळीराम सापडले. ‘वॉरंट’मधील ३० संशयित सापडल्याने त्यांना अटक केली.

सांगली : गेल्या दोन महिन्यांपासून वाढलेला गुन्हेगारीचा आलेख कमी करण्यासाठी शुक्रवारी रात्रीअखेर पोलिस रस्त्यावर उतरले. सांगली, मिरजेसह जिल्ह्यात ३६ ‘पॉर्इंट’वर नाकाबंदी करुन गुन्हेगारांची धरपकड केली. यामध्ये दारुच्या नशेत वाहन चालविणारे १२ तळीराम सापडले. ‘वॉरंट’मधील ३० संशयित सापडल्याने त्यांना अटक केली.जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ‘आॅल आऊट’ नाकाबंदी करण्याचे आदेश दिले होते. रात्री आडेआठ ते साडेदहा या वेळेत शहरातील प्रमुख रस्ते, चौक तसेच जिल्ह्यातील महामार्ग व संवेदनशील परिसर अशा ३६ ‘पॉर्इंट’वर नाकाबंदी लावली होती. यामध्ये ५१ पोलिस अधिकारी, ३८५ कर्मचारी व १७ शस्त्रधारी पोलिस सहभागी झाले होते. कारागृहातून जामिनावर सुटलेले २३ तसेच रेकॉर्डवरील ४८ गुन्हेगारांना पकडून त्यांची अंगझडती घेतली. ते सध्या कुठे राहतात? काय करतात? याबद्दल चौकशी करण्यात आली. न्यायालयाने पकड वॉरंट काढूनही न्यायालयात हजर न होणारे ३० संशयित आरोपी सापडले. संशयितरित्या फिरणाºया दोघांना अटक केली. तसेच जिल्ह्यातून तडीपार केलेला एक संशयित सापडला. त्याच्याविरुद्ध तडीपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल कोल आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया ५३ वाहनधारकांविरुद्ध कारवाई करुन त्यांच्याकडून १४ हजारांचा दंड वसूल केला. दारूच्या नशेत वाहन चालविणारे १२ तळीराम सापडले.

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिसCricketक्रिकेट