शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ठाण्यात EVM पडले बंद
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

लग्नासाठी कसा मुलगा हवाय भारतीय तरुणींना?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2019 1:21 PM

बदलत्या वेळेनुसार आज भारतीय तरुणींचे विचारही बदलत आहेत. जी एक चांगली गोष्ट आहे. आता त्या आधीसारख्या केवळ 'हो' ला 'हो' लावत नाहीत.

(Image Credit : crescentproject.org)

बदलत्या वेळेनुसार आज भारतीय तरुणींचे विचारही बदलत आहेत. जी एक चांगली गोष्ट आहे. आता त्या आधीसारख्या केवळ 'हो' ला 'हो' लावत नाहीत. लग्नाआधी त्यांना त्यांच्या होणाऱ्या जोडीदारासमोर त्यांचे काही विचार आणि अटीही ठेवायच्या आहेत. जेणेकरुन पुढे जाऊन त्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये. 

शादी डॉट कॉमने भारतातील सिंगल तरुणींचे विचार जाणून घेण्यासाठी, लग्नाबाबत त्यांचे विचार जाणून घेण्यासाठी एक सर्व्हेक्षण केलं. शादी डॉट कॉमच्या या ऑनलाइन सर्व्हेमध्ये २५ ते ३४ वर्षाच्या १२ हजार ५०० पेक्षाही जास्त सिंगल तरुणींनी उत्तरे दिली. सिंगल तरुणींना विचारले गेले की, लग्नासाठी 'हो' म्हणण्याआधी त्यांच्या काही अटी आहेत का? यावर ७१.३ टक्के तरुणींनी 'हो' असं उत्तर दिलं. ५.८ टक्के तरुणींनी नाही असं उत्तर दिलं. तर २२.९ टक्के तरुणींनी विचार करावा लागेल असं उत्तर दिलं.  

या सर्व्हेनुसार, काही अटींमध्ये लग्नानंतर नाव न बदलण्याची अट, लग्नानंतर स्वतंत्र राहण्याची इच्छा, पुरुषाने परिवाराची जबाबदारी घ्यावी, तिच्या आई-वडिलांना त्याच्या आई-वडिलांसारखाच मान देणे यांसारख्या अटी प्रामुख्याने होत्या. 

शादी डॉट कॉमचे सीइओ गौरव रक्षित यांनी याबाबत सांगितले की, या सर्व्हेतून हे समोर आलं की, भारतीय मानसिकता कशाप्रकारे बदलत आहे. भारतीय तरुणी आता बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या रुपात समोर येत आहेत आणि आपल्या निवडीबाबत अधिक आत्मविश्वासू आहेत. 

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपmarriageलग्नResearchसंशोधन