शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

विवाहित असूनही इथे सिंगल लाइफ जगतात कपल्स, सुरू झाला अनोख्या लग्नाचा ट्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 09:27 IST

मुळात सेपरेशन मॅरेज कपल्सना विवाहित असण्याचा आणि एकटे राहण्याचा कंबाइंड बेनिफिटे देतं.

अलिकडे लग्नाबाबतचे वेगवेगळे ट्रेंड चर्चेचा विषय ठरत असतात. सध्या जपानमध्ये 'सेपरेशन मॅरेज' किंवा विकेंड मॅरेज किंवा लग्न करूनही वेगळं राहण्याची कॉन्सेप्ट लोकप्रिय होत आहे. या कॉन्सेप्टमध्ये लोक एकीकडे एकमेकांचं प्रेम आणि सपोर्टचा आनंद घेतात. तेच दुसरीकडे आपल्या जोडीदाराची चिंता करण्याऐवजी सिंगल लाइफ जगत आहेत. मुळात सेपरेशन मॅरेज कपल्सना विवाहित असण्याचा आणि एकटे राहण्याचा कंबाइंड बेनिफिटे देतं. पण हे महत्वाचं असतं की, नात्यात एकमेकांवर प्रेम आणि सन्मान असावा.

एका न्यूज चॅनलने सेपरेशन मॅरेज केलेल्या एका जपानी जोडप्याची स्टोरी दाखवली होती. हिरोमी टाकेडा स्वत:ला एक मजबूत आणि स्वतंत्र महिला सांगते. ती एक फिटनेस ट्रेनर आणि जिम मॅनेजर आहे. तिचा पती हिदेकाजू एक बिझनेस अॅडव्हायजर आहे जो त्याचा जास्तीत जास्त वेळ कॉम्प्युटरसमोर घालवतो. दोघांची लाइफस्टाईल फार वेगळी आहे. मात्र, त्यांचं एकमेकांवर प्रेमही आहे आणि दोघे एकमेकांचा सन्मानही करतात. ते एकमेकांच्या जीवनात लुडबुड करत नाहीत. अशात त्यांनी वेगवेगळं राहण्याचा निर्णय घेतला.

हिदेकाजूने सांगितलं की, 'मी क्वचितच माझ्या पत्नीच्या घरी रात्रभर थांबतो. माझं करिअर माझ्यासाठी महत्वाचं आहे. आपल्या आधीच्या लग्नादरम्यान मी माझ्या कामात इतका व्यस्त होतो की, मी कधी कधी अनेक दिवस घरीच जात नव्हतो. यामुळे माझी आधीची पत्नी फार दु:खी झाली होती. अशात माझ्या आधीच्या लग्नातून मला हे समजलं की, महिलांनी आर्थिक रूपाने स्वतंत्र व्हायला हवं.तेच हिरोमी टाकेडा सांगते की, 'जर माझा पती घरी असेल तर मला काही गोष्टी करण्यात अडचणी येतील. ज्यामुळे मला तणाव येतो. त्यामुळ अशाप्रकारच्या लग्नामुळे मी तणावमुक्त आहे'.

हिरोमी आणि हिदेकाजू यांना एक मुलही आहे जे आईसोबत राहतं. ते आठवड्यातून केवळ 2 किंवा 3 वेळा भेटतात. खासकरून तेव्हा तेव्हा जेव्हा हिरोमीला मुलाचा सांभाळ करण्यात गरज लागते. ही लाइफस्टाईल दोघांनाही फायदा देते. पण त्यांच्या काही शेजाऱ्यांना वाटतं की, दोघेही वेगळे झाले आहेत त्यांनी घटस्फोट घेतला आहे. त्यांचं मत आहे की, लग्नासाठी सोबतच राहणंच गरजेचं नाही.

हिरोमी टाकेडा म्हणाली की, सोबत राहणं काही गरजेचं नाही. मी आणि माझा पती आपल्या जीवनात संतुष्ट आहोत. आम्ही असं लग्न करण्याचा निर्णय घेतला कारण आम्हाला सुरक्षित वाटावं. कारण आमच्याकडे भावनात्मक रूपाने आमचं समर्थन करणारं कुणीतरी आहे आणि सोबतच आम्ही इंडिव्हिजुअल लाइफस्टाईल कायम ठेवण्यातही सक्षम आहोत.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपmarriageलग्नJapanजपान