शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

'या' सवयी दिसत असतील तर समजून जा पार्टनर धोका देण्याच्या तयारीत आहे....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 13:45 IST

पार्टनर असूनही खूप इन्सिक्योर वाटत असतं. पार्टनर आपल्याशी खोटं बोलतोय का अशी शंका सतत  येत असते.

रिलेशनशिपमध्ये  आल्यानंतर अनेक प्रसंगाचा सामना प्रत्येक कपल्सला करावा लागत असतो. असं वाटत असतं की आपण खूश कसं राहू शकतो. किंवा एकटेपणा कसा दूर करू शकतो. पार्टनर असूनही खूप  इन्सिक्योर वाटत असतं. पार्टनर आपल्याशी खोटं बोलतोय का अशी शंका सतत येत असते.

कारण रिलेशनशिपमध्ये असताना मुलगा किंवा मुलगी सगळं काही सहन करू शकतात. पण पार्टनरकडून धोका मिळणं ही गोष्ट अजिबात सहन होणारी नसते. आज आम्ही तुम्हाला अशी काही लक्षणं सांगणार आहोत. ज्यावरून  तुम्हाला तुमचा पार्टनर  जर धोका देत असेल तर लगेच लक्षात येईल.

एक्स पार्टनरला धोका दिला असेल

जर तुमच्या पार्टनरने आधीच्या पार्टनरला धोका दिला असेल आणि त्याचं काही ठोस कारण नसेल तर तुम्हाला सुद्धा काही काळानंतर धोका मिळू शकतो.  त्यामुळे पार्टनरच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता तुम्ही जर खरचं राहू इच्छित असाल तर एक्स पार्टनरबद्दल माहिती  घेण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्हाला ब्रेकअपचा सामना करावा लागू शकतो. 

कमी इमोशन्स असलेले लोक

काही लोक हे प्रेमात खूप वाहावत जातात. तर काहीजण खूप  जास्त इमोशनल होतात.  पण काहीजण इमोशनल नसतात. प्रेमाचा खरा आनंद सुद्धा घेऊ शकत नाही असे लोक आपल्या पार्टनरसोबत मनाने जास्त जवळ असतात. म्हणून असे लोक पार्टनरला कधीही धोका देऊ शकतात. अशा माणसांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्हाला कधीही धोका मिळू शकतो. ( हे पण वाचा- इंटरकल्चर रिलेशनशिपमधील समस्यांना 'या' सोप्या उपायांना करा हॅण्डल)

सोशल मीडियाचा अतिवापर

सोशल मीडियाचा अधिक वापर करणारे मुलं आपल्या नात्याला जपण्यापेक्षा सोशल मीडीयावर प्रेम करणारे असतात पार्टनरला गमावण्याची भीती त्यांना वाटत नाही. पार्टनर असताना सुद्धा इतर मुलींशी फ्लर्टींग करणं वाढत जातं. त्यामुळे  तुमचा पार्टनर जर तुमच्यासोबत असताना सुद्धा सोशल मीडियाचा अतिवापर करत  असेल तर ब्रेकअपचं कारण ठरू शकतं.  कारण कोणत्याही मुलीच्या किंवा मुलाच्या प्रेमात वेडं  होण्याआधी  या गोष्टी माहित असायलाच हव्यात नाहीतर मानसिक  त्रास होण्याची शक्यता असते. ( हे पण वाचा-मुली फ्लर्ट करत असतील तर, 'या' सिक्रेट टिप्सनी ओळखा)

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप