पहिल्यांदा जेव्हा प्रेमात मन दुखावलं जातं, एखादं नातं संपतं हा अनुभव व्यक्तीचं जीवन बदलवून टाकतो. प्रेम आणि नात्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून जातो. ...
मुलांची शाळा म्हणजे पालकांच्या डोक्याला ताप असतो. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांच्या कामाचा व्याप आणि सोबत मुलांच्या शाळेतील नियम. अनेक पालकाच्या नाकी नव आणतात. ...
मुलं लहान असल्यापासूनचं पालक त्याचं भविष्य घडवण्यासाठी झटत असतात. मग ते त्याला न्हाउ-माखू घालणं असो किंवा त्याची काळजी घेणं, सर्वच गोष्टींमध्ये ते मुलाला काय हवं-नको ते सर्वच पुरवत असतात. ...