शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पार्टनरच्या आयुष्यात तुमच्याशिवाय अजून कोणी असेल तर कसं ओळखाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 16:21 IST

रिलेशनशीपमध्ये असताना किंवा लग्न झालेलं असताना सुद्धा जेव्हा दोघाच्यामध्ये तिसरा व्यक्ती येतो.

(image credit- primetweet.com.ng)

रिलेशनशीपमध्ये असताना किंवा लग्न झालेलं असताना सुद्धा जेव्हा दोघांच्यामध्ये तिसरा व्यक्ती येतो तेव्हा अनेकदा  पार्टनर पासून लपवून ठेवलं जातं. अर्थात प्रत्येक  पुरूष किंवा महिलेने असं करण्यामागे वेगवेगळी कारणं असू शकतात. नात्यांमध्ये संशय नावाचा विचित्र प्रकार असतो. तो काही वेळेला खरा सुद्धा ठरत असतो. अनेक महिलांना असं वाटत असतं की आपल्या पतीचे आपल्यावर खूप प्रेम आहे किंवा आपला पती आपल्याशी एकनिष्ठ आहे. पण पत्नीवर प्रेम असताना देखील काहीवेळा इतर  महिेलेसोबत अफेअर असू शकतं.  जर तुम्हाला सुद्धा  असं वाटत असेल तर आज आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला कळेल की तुमच्या पार्टनरचं अफेअर आहे की नाही.

(Image credit-corish and co)

रिलेशनशीपमध्ये असलेल्या लोकांच्या वागण्यात जर बदल दिसून येत असेल तर त्यांचे अफेअर असू शकते. जर तुम्हाला असं वाटत असेल  की पार्टनरचं तुमच्याकडे लक्ष नाही. तर तुम्ही पार्टनरला क्रॉस चेक  करू शकता.  कारण तुमच्यापासून दूर जाण्याचं किंवा तुमच्याकडे लक्ष न देण्याचं कारण पार्टनरच्या आयुष्यात असलेला दुसरा व्यक्ती सुद्धा असू शकतो.  ( हे पण वाचा- तुमचा बॉयफ्रेंड अजूनही एक्स गर्लफ्रेंडशी बोलतो का हे कसं ओळखाल?)

(image credit-shesaid.com)

ऑफिसची किंवा कामाची वेळ संपल्यानंतर सुद्धा जर तुमचा पार्टनर लवकर घरी येत नसेल. सतत उशीरा येत असेल तर तुम्ही तुमच्या पार्टनरवर शंका घेऊ शकता. याशिवाय तुमचा पार्टनर जर घरी आल्यानंतर वेळ देत नसेल किंवा तुमच्याशी उद्धटपणे बोलत असेल तर याचा अर्थ असा होतो की पार्टनरचं तुमच्याकडे लक्ष नाही. घरी असताना सुद्धा जर तुमचा पार्टनर सतत फोनवर बोलत असेल  किंवा चॅटिंग चालू असेल तर  यामुळे तुमच्यात भांडण सुद्धा होऊ शकतात. पण अनेक घरांमध्ये पुरूष तासंनतास मोबाईलचा वापर करत असतात. पण पार्टनरला काहीही आक्षेप नसतो. 

पण जर तुमच्या पार्टनरचं बाहेर अफेअर असेल तर नातं तोडण्यासारखं यात काही नाही. असं सुद्धा असू शकतं की तुमचा पार्टनर काही  समस्यांमधून जात असेल. अशावेळी तुम्ही आपल्या पार्टनर सोबत बसून चर्चा करणं आवश्यक आहे. फक्त संशय आल्यानंतर तुम्ही कोणतीही मोठा निर्णय तडकाफडकी घेणे हे योग्य नाही. एका चांगल्या नात्यात मुलगा आणि मुलगी दोघांनीही आपलं नातं जपण्यासाठी काळजी घेणं गरजेचं असतं. त्यामुळे कारण नसताना संशय घेणं तुमच्या नात्यासाठी योग्य ठरणार नाही. ( हे पण वाचा - लग्नानंतर सुद्धा एक्सची आठवण येते? तर 'हा' फंडा वापरून नेहमी खूश रहा.)

टॅग्स :relationshipरिलेशनशिप