शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

लग्नानंतरही आला पाहिजे सिंगल राहण्याचा फंडा, जाणून घ्या फायदा?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 2:35 PM

लग्नाआधी असलेलं प्रेम अनेक कपल्समध्ये लग्नानंतर तसंच बघायला मिळत नाही. आधीसारख उत्साह सुद्धा मिसिंग असतो.

(Image Credit : annecohenwrites.com)

लग्नाआधी असलेलं प्रेम अनेक कपल्समध्ये लग्नानंतर तसंच बघायला मिळत नाही. आधीसारख उत्साह सुद्धा मिसिंग असतो. त्यांना त्यांच्या नात्यात नवा उत्साह आणण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करण्याचे सल्ले दिले जातात. त्यांना पुन्हा डेट्सवर जाण्यासाठी सांगितलं जातं. खारकरुन स्पेशल डे असेल तेव्हा. पण वैवाहिक जीवन संतुष्टपूर्ण राहण्यासाठी केवळ डेट्सच नाही तर सिंगलहुडही फायदेशीर ठरतं. चला जाणून घेऊ कसं....

एकटं रहतात

लोक त्यांच्या लग्नाला कितीही महत्व देत असतील पण आजच्या लाइफस्टाइलमध्ये जास्तीत जास्त लोक एकटा वेळ घालवतात. आजकाल लोक जितका जास्त एकट्यात वेळ घालवतात तेवढा ते आधी कधीही घालवत नव्हते. 

उशीरा व्हावं लग्न

(Image Credit : Arya Samaj Mandir)

असे म्हटले जाते की, ऐन तारुण्यात लग्न केल्याने  लग्न फार जास्त काळ टिकतं. पण काही लोक याच्या उलट विचार करतात. उशीरा लग्न केल्याने तुम्हाला जास्त शिक्षण घेण्याचीही संधी मिळते आणि स्वत:ला आर्थिक रुपाने सक्षम करण्याचीही संधी मिळते. 

सिंगलहुडचे फायदे

(Image Credit : Daily Mail)

लग्नाआधी जेव्हा तुम्ही एकटे राहत असता तेव्हा तुम्ही वेगवेगळी कामे शिकत असता. याने लग्नानंतर पार्टनर काही दिवसांसाठी बाहेर गेल्यास अडचण येत नाही. 

सोशल नेटवर्क मोठं ठेवा

(Image Credit : The Pick-Up Diary)

लग्न झालेल्या लोकांच्या तुलनेत सिंगल लोक समाजाशी अधिक जुळलेले असतात. त्यांचं सोशल नेटवर्क मोठं असतं, तर लग्न झालेले लोक एकमेकांमध्ये त्यांचं विश्व तयार करत असतात. 

आरोग्यासाठी चांगलं

(Image Credit : helpyourcellves.com)

हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की, सामाजिक उठबस वाढवल्याने तेवढंच वय वाढतं जेवढं धुम्रपान सोडल्याने वाढतं. 

मित्रांना भेटणं नातं करेल मजबूत

एका रिसर्चनुसार, म्हातारपणात परिवारापेक्षाही जास्त मित्रांची मदत होते. मित्रांशी भेटीगाठीमुळे वैवाहिक जीवनातील तणावही कमी होतो. जेव्हा तुम्ही तुमच्या लाइफमधील छोट्या छोट्या गोष्टी मित्रांशी शेअर करता तेव्हा याने लग्न आणखी मजबूत होतं. 

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिपmarriageलग्न