शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

तुमची वीजच नको मोहीम, वीजमाफीसाठी मनसेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 14:07 IST

mahavitran, mns, counsumar, ratnagirinews अनेक वर्षापासूनचे भाडे व नुकसान भरपाईची रक्कम महावितरणने ग्राहकांना व्याजासहीत तत्काळ द्यावी. अन्यथा वीज ग्राहकांनी केलेल्या मागणीप्रमाणे वीजमीटर काढण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महावितरणला निवेदन देऊन करण्यात आली आहे. शासनाने वीजबिल माफ न केल्यास तुमची वीजच नको ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देतुमची वीजच नको मोहीम, वीजमाफीसाठी मनसेचे आंदोलनभाडे, नुकसान भरपाईची रक्कम तत्काळ द्या

रत्नागिरी : अनेक वर्षापासूनचे भाडे व नुकसान भरपाईची रक्कम महावितरणनेग्राहकांना व्याजासहीत तत्काळ द्यावी. अन्यथा वीज ग्राहकांनी केलेल्या मागणीप्रमाणे वीजमीटर काढण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महावितरणला निवेदन देऊन करण्यात आली आहे. शासनाने वीजबिल माफ न केल्यास तुमची वीजच नको ही मोहीम राबविण्यात येणार आहे.जिल्ह्यातील ७० ते ८० टक्के जनता मजुर व शेतकरी आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात तीन ते चार महिन्यांची वीजबिल माफी मिळावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलने करण्यात आली. मात्र तरीही शासनासह कंपनीचे डोळे न उघडल्याने एक तर वीजबिल माफी द्यावी, अन्यथा ज्या जमीनदार शेतकऱ्यांच्या जमिनींचा वापर विजेचे खांब, वीज वाहिन्यांसाठी झाला आहे. अशा जमीनदार शेतकऱ्यांना भाडे व नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे अशी मागणी सातत्याने करण्यात आली आहे. वीजबिल माफी दूर सवलत देण्यास शासनाने नकार दिला आहे.यावेळी उपजिल्हाध्यक्ष रूपेश सावंत, उपजिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, तालुकाध्यक्ष महेंद्र नागवेकर, रत्नागिरी-लांजा तालुकाध्यक्ष सचिन साळवी, राजापूर तालुकाध्यक्ष राजेश पवार, रत्नागिरी शहराध्यक्ष सतीश राणे, रुपेश जाधव, सदानंद प्रीत, छोटू खामकर, उपतालुकाध्यक्ष राजू पासकोडे, दयानंद मिस्त्री, पुरुषोत्तम कांबळे, योगेश चिले, मनोज देवकर, आनंद शिंदे, सिध्देश धुळप, अमोल श्रीनाथ, मयुरेश मडके, सर्वेश जाधव, नयन पाटील, अमोल शिंदे, अक्षय माईन, मंदार राणे, जया डावर उपस्थित होते.

टॅग्स :mahavitaranमहावितरणRatnagiriरत्नागिरीMNSमनसेconsumerग्राहक