शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

लांजात रेल्वे पुलाच्या भिंतीला ट्रक आदळून सांगलीच्या दाेघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 13:32 IST

लांजा (जि. रत्नागिरी) : रेल्वे पुलाच्या भिंतीला ट्रक आदळून झालेल्या अपघातात चालकासह क्लिनरचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात लांजा ...

लांजा (जि. रत्नागिरी) : रेल्वे पुलाच्या भिंतीला ट्रक आदळून झालेल्या अपघातात चालकासह क्लिनरचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात लांजा तालुक्यातील कुरचुंब-तळवडे मार्गावर तळवडे येथे साेमवारी रात्री ८:३० वाजण्याच्या दरम्यान झाला. भरधाव वेगाने जात असताना उतारात वाहनावर नियंत्रण न राहिल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.चालक कमलाकर भागप्पा केंगार (२८, रा. आसंगी तुर्क-पांडोझरी, जत, सांगली) आणि क्लिनर कमलाकर शिवराम जेजगे (१७, रा. जाडरबाेबलाड, जत, सांगली) अशी मृत्यू झालेल्या दाेघांची नावे आहेत. कमलाकर केंगार हा चिरे भरून ट्रक (केए- २८, डी- ५३१२) घेऊन सापुचेतळे येथून चिरा भरून सोमवारी सायंकाळी निघाला होता. लांजा येथून आसगे मार्गे दाभोळे रस्त्याने जात असताना तळवडे येथील उतारात चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रक कुरचुंब-तळवडे येथे असलेल्या कोकण रेल्वे पुलाच्या भिंतीला धडकला. ही धडक इतकी जबरदस्त हाेती की, ट्रकच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. या अपघातात चालक कमलाकर केंगार व क्लिनर कमलाकर जेजगे यांचा जागीच मृत्यू झाला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू