शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

कुंडीत घर आगीत जळून पावणेतीन लाखांची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 13:16 IST

शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत कुंडी येथील बंद घर जळाल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. यामध्ये प्रकाश कृष्णा सावंत यांचे सुमारे २ लाख ७५ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाले आहे. कुंडीतील ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आणि मदतीमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

ठळक मुद्देकुंडीत घर आगीत जळून पावणेतीन लाखांची हानीरात्रीचा पाणीपुरवठा

देवरुख : शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत कुंडी येथील बंद घर जळाल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. यामध्ये प्रकाश कृष्णा सावंत यांचे सुमारे २ लाख ७५ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाले आहे. कुंडीतील ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आणि मदतीमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.संगमेश्वर तालुक्यातील कुंडी - पाटीलवाडी येथील प्रकाश सावंत हे नोकरी निमित्ताने मुंबई येथे असतात. त्यांचे मूळ घर गावात आहे. सोमवारी रात्री ११.३०च्या सुमारास शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत सावंत यांच्या घराच्या तीन खोल्या पूर्ण जळाल्या आहेत.

आगीचे लोळदेखील दिसू लागल्यानंतर बौध्दवाडीतील विलास कांबळे व अनंत कांबळे यांनी ग्रामस्थांना ही माहिती दिली. असंख्य लोक लगेचच घटनास्थळाकडे जमले आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला.देवरूख पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पंचनामा तलाठी बालाजी साळी, सरपंच आकांक्षा सावंत, उपसरपंच दिलीप लोकम, ग्रामसेविका प्रभावती भोसले, पोलीसपाटील धीरेंद्र मांजरेकर यांनी केला. माजी सरपंच संगीता सावंत, शिवराम देसाई यांनी मोठी मदत केली.रात्रीचा पाणीपुरवठारात्री उशिरा ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा सुरु केला म्हणूनच पाण्याचा मारा करुन ग्रामस्थांना आग आटोक्यात आणता आली. अन्यथा संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असते. रात्री २.३० वाजेपर्यंत हे शर्थीचे प्रयत्न चालू होते.

टॅग्स :fireआगRatnagiriरत्नागिरी