शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

तिवरेवासियांचे अलोरेत पुनर्वसनाचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2020 2:35 PM

dam, ratnagirinews तिवरे धरण फुटीत उदध्वस्त झालेल्या कुटुंबियांच्या पुनर्वसनाचे काम सुरु करण्यात आले. येथे २४ घरांची उभारणी केली जाणार आहे.

ठळक मुद्देतिवरेवासियांचे अलोरेत पुनर्वसनाचे काम सुरू२४ घरांची उभारणी केली जाणार

शिरगाव : तिवरे धरण फुटीत उदध्वस्त झालेल्या कुटुंबियांच्या पुनर्वसनाचे काम सुरु करण्यात आले. येथे २४ घरांची उभारणी केली जाणार आहे.कोयना प्रकल्पामुळे नावारूपास आलेले आणि एकेकाळी गजबजलेले चिपळूण तालुक्यातील अलोरे गाव पुन्हा नव्या रुपात पाहावयास मिळणार आहे. एकेकाळी हजारो कामगार कर्मचारी कुटुंब राहिल्याने खूप मोठी वर्दळ पाहायला मिळत होती. पण, अलिकडे १० वर्षे शासकीय कार्यालय आणि प्रकल्पातील तांत्रिक कामे संपल्याने वसाहत परिसर ओसाड पडला.

५० वर्षांपूर्वी संपादित जागेचे काय करायचे, याबाबत निर्णय झाला नाही. मात्र, तिवरे दुर्घटनेतील व्यक्तीसाठी २४ नवी घरे बांधून पुनर्वसन करण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतल्यावर रिकाम्या जागेत असलेल्या पत्र्याच्या चाळी उदध्वस्त करून इमारत बांधकाम सुरू झाले आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून तिवरे येथील बाधित कुटुंबीय कंटेनरमध्ये राहात आहेत. उन्हाळ्यात उष्म्यामुळे या कुटुंबियांना त्रास सहन करावा लागला होता. त्याशिवाय अन्य सोयी - सुविधांचा प्रश्नही वेळोवेळी निर्माण होत आहे. त्यामुळे अलोरे येथील पुनर्वसनाचे काम तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :DamधरणRatnagiriरत्नागिरी