शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

माळीणच्या धर्तीवर तिवरे धरणग्रस्तांचे पुनर्वसन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 05:37 IST

तिवरे धरण फुटून २२ लोकांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत ९ कोटींपेक्षाही अधिक नुकसान झाले

रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरणफुटीला शुक्रवारी एक महिना पूर्ण होत आहे. धरण फुटल्यामुळे ज्यांचे नुकसान झाले, त्यांच्यापर्यंत वस्तूंसह सर्व प्रकारची मदत पोहोचवण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ६ लाख रूपये देण्यात आली. त्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून, माळीणप्रमाणेच येथील पीडितांना घरे बांधूनदिली जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.

तिवरे धरण फुटून २२ लोकांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत ९ कोटींपेक्षाही अधिक नुकसान झाले. माळीण पीडितांना ४00 ते ४१५ चौरस फुटांची घरे बांधून दिली आहेत. तशाच पद्धतीने धरणग्रस्तांचे पुनर्वसन केले जाईल. १३ घरे या दुर्घटनेत वाहून गेली. मात्र ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर घरांचे पोटभाग लक्षात घेऊन ४६ घरे नव्याने बांधली जाणार आहेत. आराखडा जलसंपदा खात्याला तसेच सिद्धीविनायक ट्रस्टला सादर केला जाणार आहे. हा आराखडा पाठवल्यानंतर ट्रस्टकडून पाच कोटी रूपये दिले जाणार आहेत. म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDamधरणPuneपुणे