शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

रत्नागिरीत शाळकरी मुलाचा खून?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 2:58 PM

रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजोळे गावी एका शाळकरी मुलाचा खून झाला आहे. शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही बाब उघड झाली आहे. याच भागातील एक १४ वर्षीय मुलगा गेले आठ दिवस बेपत्ता आहे. सापडलेला मृतदेह पूर्णपणे सडला असल्याने त्याची ओळख पटलेली नाही. मात्र तो बेपत्ता मुलाचा असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीत शाळकरी मुलाचा खून?मृतदेह पूर्णपणे सडल्याने ओळख पटलेली नाही

रत्नागिरी : शहरानजीकच्या मिरजोळे गावी एका शाळकरी मुलाचा खून झाला आहे. शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही बाब उघड झाली आहे. याच भागातील एक १४ वर्षीय मुलगा गेले आठ दिवस बेपत्ता आहे. सापडलेला मृतदेह पूर्णपणे सडला असल्याने त्याची ओळख पटलेली नाही. मात्र तो बेपत्ता मुलाचा असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.रत्नागिरीत शुक्रवारी रात्री गोळीबाराची घटना घडल्यानंतर शनिवारी सकाळी हा प्रकार उघड झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. शनिवारी सकाळी मिरजोळे येथे जंगलमय भागात आंब्याच्या बागेतील एका कामगाराला तीव्र घाणेरडा वास आला. त्याने आपल्या मालकाला याची कल्पना दिली.

त्याचा मालक घटनास्थळी आला. तेथे दगडांखाली काहीतरी झाकून ठेवण्यात आले असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने तातडीने याची कल्पना पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर या दगडांखाली एका मुलाचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले.मिरजोळे भागातील एक शाळकरी मुलगा गेले आठ दिवस बेपत्ता आहे. हा मृतदेह त्याचाच असल्याचा संशय आहे. मात्र, मृतदेह सडला असल्याने त्याबाबत लगेचच माहिती देणे अशक्य असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :MurderखूनRatnagiriरत्नागिरी