शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

राजापूरला पावसाच्या पाण्याचा वेढा, चांदेराई भागातही पुराचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 2:51 PM

rain, rajapur, ratnagirinews बुधवारी रात्रीपासून रत्नागिरी, राजापूर, लांजा, खेड, दापोली आदी तालुक्यांना या पावसाने झोडपून काढले. रात्रभर पावसाची संततधार कायम होती. त्यामुळे जनजीवनही विस्कळीत झाले आहे. दुपारपर्यंत जोरदार सरी कोसळत होत्या. राजापुरातील अर्जुना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने शहरात पुराचे पाणी शिरले होते. शहरातील जवाहर चौकापर्यंत पाणी आले होते. तर रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई भागातही पुराचे पाणी शिरण्यास सुरूवात झाली आहे.

ठळक मुद्देराजापूरला पावसाच्या पाण्याचा वेढा चांदेराई भागातही पुराचे पाणी

रत्नागिरी : बुधवारी रात्रीपासून रत्नागिरी, राजापूर, लांजा, खेड, दापोली आदी तालुक्यांना या पावसाने झोडपून काढले. रात्रभर पावसाची संततधार कायम होती. त्यामुळे जनजीवनही विस्कळीत झाले आहे. दुपारपर्यंत जोरदार सरी कोसळत होत्या. राजापुरातील अर्जुना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने शहरात पुराचे पाणी शिरले होते. शहरातील जवाहर चौकापर्यंत पाणी आले होते. तर रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई भागातही पुराचे पाणी शिरण्यास सुरूवात झाली आहे.या पावसाला वाऱ्याचाही जोर असल्याने अनेक ठिकाणी रात्रीच विद्युत पुरवठा खंडित झाला. गुरूवारी सकाळपर्यंत अनेक भागात वीज गेलेली होती. पावसामुळे जिल्ह्यात अनेक भागात नुकसान झाले आहे. सकाळी १० वाजेपर्यंत जिल्हा नियंत्रण कक्षाकडे आलेल्या नुकसानाच्या प्राथमिक अहवालानुसार, खेड तालुक्यातील पन्हाळजे येथील रस्ता पावसामुळे खचला असून येथून एकेरी वाहतूक सुरळीत सुरु आहे.चिपळूण तालुक्यातील चिवेली येथील शंकर बापू मांजलेकर यांच्या वाड्यांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. चिंचघर-कोरेगाव-बहिरवली रस्ता पावसामुळे खचला आहे. या ठिकाणी देखील एकेरी वाहतूक सुरु आहे. दाभीळ, सातवीणगाव, आयनी रस्त्यावर पाणी आल्याने रस्ता खराब झाला आहे. याठिकाणीही एकेरी वाहतूक सुरु आहे.संगमेश्वर तालुक्यातील सोलकरवाडी येथील जयराम हसम यांच्या घरावर वीज पडून घराचे नुकसान झाले आहे. घरातील ८ जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कडवई येथील सुनंदा गौराजी कांबळे यांच्या घराचे ३७,५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. राजापूर तालुक्यातील चिखलगाव येथे ५ घरे, ५ गोठे, दुकान यांच नुकसान झाले आहे. धोपेश्वर येथे १ घर १ गोठा यांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरीRajapurराजापुर