शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

रत्नागिरीत पावसाची उघडीप, शेतीची कामे अंतिम टप्प्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 12:27 IST

निर्बंध हटविल्याने सध्या मासेमारी सुरू झाली

रत्नागिरी : गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. रविवारी (६ ऑगस्ट) दिवसभर पावसाने विश्रांती घेतली हाेती. पावसाने विश्रांती घेतल्याने सायंकाळी नागरिकांनी सुटीचा आनंद लुटला. ग्रामीण भागातील शेतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २३३३.५६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत २८१.६२ मिलिमीटर इतका जास्त पाऊस झाला आहे. यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाला असला तरी त्यानंतर सातत्याने काेसळत राहिल्याने कमी कालावधीत गतवर्षीच्या तुलनेत जास्त पाऊस पडला आहे. त्यामुळे लागवडीची कामे बऱ्यापैकी आटोपली आहेत. रविवारी सकाळी आलेल्या अहवालानुसार सर्वाधिक पाऊस संगमेश्वर तालुक्यात ३१ मिलिमीटर इतका पडला आहे. सर्वात कमी पाऊस राजापूर तालुक्यात एक मिलिमीटर इतका पडला आहे.तसेच आतापर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस दापोली तालुक्यात २,८९८ मिलिमीटर इतका पडला आहे. सर्वात कमी पावसाची नाेंद रत्नागिरी तालुक्यात १६९७ मिलिमीटर इतकी झाली आहे. जिल्ह्यात कुठेही पडझड किंवा नुकसानाची नोंद झालेली नाही. मासेमारीवरील निर्बंध हटविल्याने सध्या मासेमारी सुरू झाली असून, मच्छीमार खोल समुद्रात न जाता किनाऱ्यालगत काही अंतरावर मासेमारी करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसFarmerशेतकरी