शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

रत्नागिरीत पावसाची उघडीप, शेतीची कामे अंतिम टप्प्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 12:27 IST

निर्बंध हटविल्याने सध्या मासेमारी सुरू झाली

रत्नागिरी : गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. रविवारी (६ ऑगस्ट) दिवसभर पावसाने विश्रांती घेतली हाेती. पावसाने विश्रांती घेतल्याने सायंकाळी नागरिकांनी सुटीचा आनंद लुटला. ग्रामीण भागातील शेतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २३३३.५६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत २८१.६२ मिलिमीटर इतका जास्त पाऊस झाला आहे. यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाला असला तरी त्यानंतर सातत्याने काेसळत राहिल्याने कमी कालावधीत गतवर्षीच्या तुलनेत जास्त पाऊस पडला आहे. त्यामुळे लागवडीची कामे बऱ्यापैकी आटोपली आहेत. रविवारी सकाळी आलेल्या अहवालानुसार सर्वाधिक पाऊस संगमेश्वर तालुक्यात ३१ मिलिमीटर इतका पडला आहे. सर्वात कमी पाऊस राजापूर तालुक्यात एक मिलिमीटर इतका पडला आहे.तसेच आतापर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस दापोली तालुक्यात २,८९८ मिलिमीटर इतका पडला आहे. सर्वात कमी पावसाची नाेंद रत्नागिरी तालुक्यात १६९७ मिलिमीटर इतकी झाली आहे. जिल्ह्यात कुठेही पडझड किंवा नुकसानाची नोंद झालेली नाही. मासेमारीवरील निर्बंध हटविल्याने सध्या मासेमारी सुरू झाली असून, मच्छीमार खोल समुद्रात न जाता किनाऱ्यालगत काही अंतरावर मासेमारी करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसFarmerशेतकरी