शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर; जगबुडीची पाणीपातळी इशारा पातळीवर स्थिर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 12:21 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात पाऊस आता सरींवर पडू लागला आहे. मात्र, दोन दिवस पावसाचा जोर असल्याने खेडमधील जगबुडी नदीची पातळी ...

रत्नागिरी : जिल्ह्यात पाऊस आता सरींवर पडू लागला आहे. मात्र, दोन दिवस पावसाचा जोर असल्याने खेडमधील जगबुडी नदीची पातळी अजूनही इशारा पातळीवर आहे. गुरुवारी सकाळी येथील जिल्हा नियंत्रण कक्षात ६७.६३ मिलीमीटर पावसाची नाेंद झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ७०५ मिलीमीटर पाऊस पडला आहे.जिल्ह्यात गुरुवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढलेला होता. दुपारच्या सुमारास पावसाचा जोर काहीसा कमी झाला. सर्वच तालुक्यांमध्ये पाऊस सरींवर पडत होता. दुपारनंतर मध्येच विश्रांती घेऊन पुन्हा जोरदार सरी येत होत्या. मधूनच सूर्यदर्शनही काही काळ झाले. पावसाचा जोर असल्याने खेड तालुक्यातील जगबुडी नदीचे पात्र अजूनही इशारा पातळीपर्यंत आहे. सायंकाळी पावसाने बराच काळ विश्रांती घेतली होती. त्यानंतर रात्री पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता दिसू लागली.सुरुवातीपासूनच पावसाचा जोर अधिक असल्याने जिल्ह्यातील विविध भागांत घरे, गोठे यांचे नुकसान होत आहे. काही ठिकाणी दरड कोसळणे, रस्ता खचणे आदी घटना वाढू लागल्या आहेत. रत्नागिरी - नागपूर महामार्गाचे काम अर्धवट असल्याने अनेक भागांत रस्त्यालगतची माती रस्त्यावर आल्याने चिखलाचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसriverनदी