शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

मशरुममुळे मुर्शीत नऊजणांना विषबाधा, संगमेश्वर तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 12:32 PM

संगमेश्वर तालुक्यातील मुर्शी - वाणीवाडीतील नऊजणांना अन्नातून विषबाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. यातील दोघांना रत्नागिरी येथे हलविण्यात आले.

ठळक मुद्देमशरुममुळे मुर्शीत नऊजणांना विषबाधा, संगमेश्वर तालुक्यातील घटना दोघे उपचारासाठी रत्नागिरीत

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील मुर्शी - वाणीवाडीतील नऊजणांना अन्नातून विषबाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. यातील दोघांना रत्नागिरी येथे हलविण्यात आले.मुर्शी येथील शरद रमाकांत भिंगार्डे (६५), सुमती बाळकृ ष्ण भिंगार्डे (९०), चिन्मय सुधाकर भिंगार्डे (१९), शिल्पा सुधाकर भिंगार्डे (४०), सुधाकर विठोबा भिंगार्डे (५५), अरविंद पुरुषोत्तम भिंगार्डे (७१), अंजना रत्नकांत भिंगार्डे (५४), आशिष रत्नकांत भिंगार्डे (२१), रत्नकांत बाळकृष्ण भिंगार्डे (६०) या सर्वांच्या जेवणात रानातील मशरुमचा समावेश होता.या सर्वांना रात्री जेवणानंतर ११.३० वाजण्याच्या सुमारास उलटी होण्यास सुरुवात झाल्याने त्यांना प्रथम कोंडगाव येथील डॉ. विद्याधर केतकर यांच्या खासगी दवाखान्यात आणले. त्यानंतर त्यांना साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले.

त्यातील सुमती भिंगार्डे व शिल्पा भिंगार्डे यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले, तर सात जणांवर साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु असून, सर्वांची प्रकृती सुधारत आहे. साखरपा येथील रुग्णांवर वैद्यकीय अधिकारी डॉ. पोपट आदाते यांनी उपचार केले.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाRatnagiriरत्नागिरी