आपण नुसती युती केली नाही तर ती युती टिकली पाहिजे. प्रत्येक नगरपालिका, नगरपरिषदेवर युतीचा भगवा फडकला पाहिजे या भावनेनतून महाराष्ट्रातला पहिला प्रचार रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरीतून सुरू केला असं सामंतांनी म्हटलं. ...
गुरुवारी वैभव खेडेकर आपल्या कार्यकर्त्यांसह युतीच्या संपर्क कार्यालयात उपस्थित राहून शिंदेसेनेचे नेते रामदास कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेतली ...
Bandra Madgaon Express Time Table Update 2025: कोकण रेल्वेवरील एका ट्रेनचा वेग वाढणार असून, तीन स्थानकांवरील वेळापत्रक बदलले आहे. नवीन वेळापत्रक सविस्तर जाणून घ्या... ...
संवाद साधणे म्हणजे नाराजी होत नाही. ही चर्चा आमच्या कुटुंबातील आहे. मात्र त्याचा आसुरी आनंद विरोधकांना कसा असू शकतो हे काल पाहायला मिळाले असा टोला मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना लगावला आहे. ...