सरवडे : दिवसेंदिवस रस्त्यावरील वाहन अपघातांचे प्रमाण वाढत आहे. वाहतुकीचे नियम पाळून वाहने चालविल्यास अपघातापासून दूर राहता येते. सुरक्षित प्रवासासाठी वाहतुकीचे नियम पाळूनच वाहन चालविणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कोल्हापूरचे मोटारवाहन निरीक्षक ऋषिक ...
सावरवाडी : यंदाच्या रब्बी व उन्हाळी हंगामात शेती मशागतीच्या कामाची नांगरट करण्यासाठी ट्रॅक्टर नांगरटीचे दर जानेवारी महिन्यापासून भडकल्याने करवीर तालुक्यात शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे. ...
मुरगूड : शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी मुरगूड शहर व परिसरात उत्साहात साजरा झाला. मुरगूड शहर व्यापारी असो. संचलित आदर्श बालवाडी, तसेच देशभक्त हरी मोरेश्वर जोशी पाळणाघर गावभाग भावेश्वरी चौक क्र. १०७, आंबेटकरनग ...
गारगोटी : व्यक्तिमत्त्व विकासासाठी आत्मविश्वास व प्रयत्नांची पराकाष्ठा करणे गरजेचे आहे. यासाठी स्वनियंत्रण महत्त्वाचे असून, विद्यार्थ्यांनी अंतरप्रेरणा जागृत ठेवावी, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी केले. ते विद्याव ...