आपल्या नेहमीच्या आयुष्यात ज्या गोष्टी आपण इतरांना कधी सांगत नाही, दुसºयांशी शेअर करत नाही. तशाच त्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही कोणाला शेअर करू नका किंवा सांगू नका. एखाद्याला काय सांगायचे आहे, काय माहिती द्यायची आहे याची जाणीव आपल्याला असते. ...
रत्नागिरी - कशेळी (ता. राजापूर) येथील कनकादित्य सूर्यमंदिरात पुणे येथील चैतन्य योगसाधना आणि कनकादित्य मंदिराच्या विश्वस्त मंडळाकडून सूर्यनमस्काराचे आयोजन ... ...
कशेळी (ता. राजापूर) येथील कनकादित्य सूर्यमंदिरात पुणे येथील चैतन्य योगसाधना आणि कनकादित्य मंदिराच्या विश्वस्त मंडळाकडून सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोळंबे (ता. रत्नागिरी) येथील ९९ वर्षांच्या दामले आजींनी सूर्यनमस्कार घालून सर्वांना ...
राजापूर : रिफायनरी प्रकल्पावरून रविवारी कुंभवडे येथे झालेली हाणामारी व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन यावरून तीन प्रकारच्या गुन्ह्यात दोन्ही बाजूच्या २८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला ...
सहयाद्री पर्वत रांगांवर वसलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर स्वयंभू देव व साखरपा येथील गिरीजा देवी यांचा कल्याणविधी (लग्नसोहळा) सोहळा रविवारी हरहर मार्लेश्वर, शिव हरा शिव हरा च्या गजरात हिंदू लिंगायत पध्दतीने सुमधूर मंगलाष्टकांनी दुपारी २ वाजून १५ मिनिट ...
गुहागर : केंद्रीय मंत्री म्हणून विकासाला माझा कधी विरोध नव्हता व यापुढेही राहणार नाही, असे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी रविवारी आपल्या गुहागर दौºयाप्रसंगी स्पष्टपणे सांगितले. नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत कुणाच्याही वक्तव्यावर भाष्य करण् ...
रिफायनरी प्रकल्प रद्द करायचा असेल तर सर्वांनी एकत्र रहावे लागेल. प्रकल्प रद्द करण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या कानात ही गोष्ट नीटपणे घालेन. हा प्रकल्प रद्द होईपर्यंत मी तुमच्या पाठीशी राहणार असल्याची ग्वाही महाराष्ट्र नवनिर्माण सेने ...
आॅनलाईन जाहिरातीवर क्लिक करुन पैसे कमवण्याचा फंडा गुंतवणूकदारांच्या चांगलाच अंगाशी आला असून, चिपळूण पोलिसांनी ईडूचा संचालक रविकिरण याला अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून सायबर क्राईमच्या कर्मचाऱ्यांना ब ...
राज्य व केंद्रातील सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरत आहेत. शेतकरी, कामगार, मजूर, उद्योग, सिंचन अशा सर्वच बाबतीत सरकारविरोधात नाराजी आहे. जनता २०१९ची वाट पाहात असून, याचवेळी या सरकारला उत्तर मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांचे सरकारवर नियंत्रण नसून, काही अधिका ...
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवरुन देशभरात खळबळ माजली असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही याप्रकरणी केंद्र सरकारवर सणसणीत टीका केली आहे. ...