लांजा तालुक्यातील भांबेड बाजारपेठेत बाहेरुन येणारे व्यापारी व स्थानिक दुकानदार हे आपल्याकडे तयार होणारा कचरा पेठदेव ते वेरवली कोंड व मुचकुंदी नदी पात्रात टाकत असल्याने मुचकुंदी नदीचे पाणी प्रदुषित होत आहे. ...
कोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता हे कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांना प्राधान्य देत नसल्याने त्या निषेधार्थ रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमधील रेल्वे प्रकल्पग्रस्तांची एक बैठक शुक्रवारी रत्नागिरीमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या त ...
सातवा वेतन आयोग लागू करण्याबरोबरच विविध सोयी सुविधा पुरविण्यासाठी एस टी कर्मचाऱ्यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाबाबत चर्चा सुरू असल्याने संप कधीही मिटण्याची शक्यता होती. त्यामुळे अनेकजण कामाच्या ठिकाणीच राहिल्याने रात्र त ...
सातवा वेतन आयोग आणि हंगामी पगारवाढीच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यानी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. जिल्ह्यातील दहा आगारांमध्ये एक हजार ७७६ बसेसपैकी केवळ १२ बसेसच्याच फेऱ्या सकाळी झाल्या. त्यानंतर शंभर टक्के बसेस बंदच होत्या. यामुळे जिल्ह्यातील ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू व्हावा व अन्य मागण्यांसाठी संप करण्यात आला. मात्र, गुहागर आगारातील कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये फूट पडल्याचे दिसून आले. त्यामुळे काही गाड्या मार्गस्थ झाल्याने वातावरण तणावपूर्ण ...
रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेनेने आपले वर्चस्व कायम ठेवले असून, २१५ पैकी तब्बल ११५ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे सरपंच निवडून आले आहेत. त्याखालोखाल गाव पॅनेलने बाजी मारली आहे. ...
वेतनवाढ व सातव्या वेतन आयोगासह अन्य मागण्यांबाबत एस. टी. कर्मचाºयांनी सोमवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. यामध्ये चिपळूण आगारातील ६५० कर्मचारी सहभागी झाले असून, रोजच्या ३८० बस फेऱ्या बंद आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : जिल्ह्यातील २१५ पैकी १४८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सोमवारी ४७३ केंद्रांवर सरासरी ७० टक्के मतदान झाले आहे. रात्री साडेनऊ वाजेपर्यंत प्रशासनाकडे उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार चिपळूण आणि दापोली तालुक्यांत ...
सकाळच्या वेळी पाणी पिण्यासाठी आलेले वासरू पाय घसरून कारंजाच्या पाण्यात पडल्याची घटना आज (सोमवारी) सकाळी ७ वाजण्याच्या सुमाराला रत्नागिरी शहरातील मारूती मंदिर येथे घडली. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरींनी तातडीने त्याला पाण्याबाहेर काढल्याने ...
संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यानी जवाहर सिंचन योजनेचे काम पूर्ण केले असतानादेखील पंचायत समिती ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागामार्फत शेतकऱ्याना पैसे अदा करण्यात आलेले नाहीत. या शेतकऱ्याना वारंवार कार्यालयाचे दरवाजे ठोकवावे लागत असल्याचे चित्र आहे. ...