देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाने क्रीडा अकादमी सुरू केल्याने खेळाडूंना आकाश मोकळे आहे. त्यामुळे राष्ट्रीय दर्जावरील सोईसुविधा या अकादमीच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या आहेत. या संधीचे खेळाडूंनी सोने करा, असा संदेश कॉमनवेल्थ व इशियाड स्पर्धांमधील सुवर्णपदक ...
लोटे - परशुराम, ता. खेड औद्योगिक वसाहतीतील दिपचंद केमिकल्स प्रा. लि. या कंपनीच्या व्यवस्थापकाने कंपनी आवारातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे ...
दापोली : तालुक्यातील बुरोंडी बंदरात निर्माण झालेल्या वादळी परिस्थितीने मच्छिमारांना चांगलाच दणका दिला. शनिवारी किनारपट्टी भागात झालेल्या वादळामुळे ४ ... ...
भारतीय सीमेवर देशाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या जवानाच्या स्वत:च्या मालमत्तेचे रक्षण मात्र वाऱ्यांवर आहे. या जवानाच्या जागेतून त्याच्या संमतीशिवाय दहा फुटांचा रस्ता नेण्याची मर्दुमकी ग्रामपंचायतीने गाजवली आहे. त्याने आपल्या जागेला घातलेले कुंपणही ग्रामपंच ...
कोकणाच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असलेल्या हापूसच्या निर्यातीमागील शुक्लकाष्ट काही संपताना दिसत नाही. युरोपीय देशांनी घातलेली बंदी उठून वर्ष-दोन वर्षे उलटत नाहीत, तोच आता आखाती देशांनीही हापूसवर कठोर निर्बंध लादले आहेत. ...
मुंबई -गोवा महामार्गावरील कापडगाव येथे जीर्ण झालेल्या बाथरूमची भिंत कोसळून चार वर्षीय बलिकेचा मृत्यू झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पेरूचे झाड भिंतीवर आदळत असल्याने भिंत कोसळली. ...
पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी आणलेली बोट सुरू होण्यापूर्वीच दाभोळ खाडीकिनारी पाण्यात कलंडली आहे. त्यामुळे पर्यटन महामंडळाचे हाऊसबोट पर्यटनाचे स्वप्न सध्यातरी खाडीत बुडाले आहे. ...
गेल्या पंधरा दिवसापासून वाढलेल्या सोन्याच्या भावामुळे रत्नागिरीच्या सराफी बाजारात सध्या शांतता निर्माण झाली आहे. डिसेंबर २०१८मध्ये ३१ हजारपर्यंत असलेल्या सोन्याच्या दराने नववर्षात ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. पंधराच दिवसात सोन्याने ३४ हजारचा आकडा ...
राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला १00 टक्के लोकांचा विरोध आहे, असे चित्र निर्माण केले जात असले, तरी आम्हाला प्रकल्प हवा आहे, अशी भूमिका अनेक ग्रामस्थ व व्यावसायिकांनी घेतली आहे. ...