लाईव्ह न्यूज :

Ratnagiri (Marathi News)

खास आपल्यासाठी
बाणकोट-राजापूरपर्यंत किनाऱ्यावर पर्यटक सुरक्षेसाठी आराखडा मंजूर होणार - Marathi News | The roadmap for tourists' safety on the coast from Bankot-Rajapur will be approved | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बाणकोट-राजापूरपर्यंत किनाऱ्यावर पर्यटक सुरक्षेसाठी आराखडा मंजूर होणार

रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट ते राजापूर दरम्यानच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याला मान्यता मिळाल्यानंतर तत्काळ दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी माहिती राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी ...

कोचिवल्ली एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड - Marathi News | Engine failure of KochiVilli Express | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोचिवल्ली एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड

कोकण रेल्वे मार्गावरील भारतातील सर्वात मोठ्या लांबीच्या करबुडे बोगद्यात कोचिवल्ली एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचा प्रकार गुरूवारी सकाळी ९.१५ वाजण्याच्या दरम्याने घडली. यामुळे सुमारे एक तास वाहतूक खोळंबली होती. गाडीत कोणीतरी स्मोकिंग केल्यामु ...

आठ दिवसांपुरतेच पाणी शिल्लक : पाऊस न झाल्यास ग्रामपंचायतींचा पाणी पुरवठा बंद! - Marathi News | Water remaining for eight days only: Gram Panchayats water supply stopped if rain does not stop! | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आठ दिवसांपुरतेच पाणी शिल्लक : पाऊस न झाल्यास ग्रामपंचायतींचा पाणी पुरवठा बंद!

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून रत्नागिरी (मिरजोळे व झाडगाव) औद्योगिक क्षेत्र रत्नागिरी, नगरपरिषद काही भाग, ग्रामपंचायती, शिरगाव, नाचणे, कुवारबाव, कर्ला, मिऱ्या, मिरजोळे, टिके, पोमेंडी, चिंद्रवली व इतर खासगी ग्राहकांना नियमित पाणी पुरवठा केला ...

रत्नागिरीत बनावट सेंद्रीय खतांचा साठा जप्त - Marathi News | In the Ratnagiri, fake organic fertilizers were seized | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत बनावट सेंद्रीय खतांचा साठा जप्त

एमआयडीसी मिरजोळे येथील अ‍ॅम्बीशस फिश मिल प्रॉडक्ट कंपनीत धाड टाकून बनावट सेंद्रीय खताचा साठा जप्त करण्यात आला. जिल्हा गुणवत्ता नियंत्रक पथकाने टाकलेल्या धाडीत ५,७७१ पोती जप्त खत केले आहे. ४० किलोच्या एका पोत्याची किंमत ५५० रुपये असून, ३१ लाख ७४ हजार ...

मुलीला धमकी; आरोपीला कारावास - Marathi News | Threatens daughter; Imprisonment of the accused | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुलीला धमकी; आरोपीला कारावास

खेड तालुक्यातील भरणे शिंदेवाडी येथील एका अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या मोबाईलवर संपर्क साधून तिचा विनयभंग करतानाच तिला पळवून नेण्याची धमकी दिल्या प्रकरणी खेड येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. ...

मोरी खचल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प - Marathi News | Due to the collapse of the mori, the Mumbai-Goa highway jam | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मोरी खचल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

बुधवारी संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई - गोवा महामार्गावर वाकेड येथे टाकण्यात आलेल्या मोरीचा भराव पावसाच्या पाण्याने खचल्याने मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाली होती. वाहतूक ठप्प झाल्याने प्रवासी व वाहनचालक यांची मोठ्या प्रमाणात ...

रत्नागिरी विशेष कारागृहातील कैद्यांकडून पोलिसांनी करून घेतले घरगुती काम - Marathi News | Domestication taken by police from prisoners of special jail in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी विशेष कारागृहातील कैद्यांकडून पोलिसांनी करून घेतले घरगुती काम

जन्मठेपेची शिक्षा झालेला कैदी पळाल्याच्या घटनेला आठ दिवस होत असतानाच रत्नागिरी विशेष कारागृहातील कैद्यांचा वापर पोलिसाचे घरगुती काम करून घेण्यासाठी केला जात असल्याचा प्रकार पुढे आला आहे. ...

गुणपत्रिकाच नसल्याने अकरावी रखडली - Marathi News | There is no trace of letters, so it is 18th | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गुणपत्रिकाच नसल्याने अकरावी रखडली

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा आॅनलाईन निकाल लागून दहा दिवस लोटले तरी विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वितरण करण्यात आलेले नाही. परिणामी अकरावी प्रवेश प्रक्रिया रखडणार आहे ...

रत्नागिरीत धावल्या १५ दिवसात टॅँकरच्या ७०० फेऱ्या - Marathi News | Tanker's 700 rounds in 15 days in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत धावल्या १५ दिवसात टॅँकरच्या ७०० फेऱ्या

रत्नागिरी शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेकडून १५ प्रभागांमध्ये गेल्या १ जूनपासून टॅँकरच्या ७००पेक्षा अधिक फेऱ्यांमार्फत पाणीपुरवठा करण्यात आला आहे. गेल्या बुधवारपासून शहराचे दोन विभाग करून प्रत्येक विभागाला दिवसाआड पाणीपुरवठा ...