छत्रपती शिवाजी महाराजांचे गड, किल्ल्यांचे संवर्धन होण्यासाठी राजा शिवछत्रपती परिवाराने पाऊल उचलले आहे. राज्यातील २१ जिल्ह्यांमधून दाखल झालेल्या सहाशे परिवाराच्या सदस्यांनी रत्नागिरी तालुक्यातील किल्ले जयगडची साफसफाई केली. ...
अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी केंद्र सरकारच्या दरबारी गेली चार वर्षे झगडावे लागत आहे. मराठी राज्यकर्त्यांसह सर्वच स्तरावर उदासिनता असल्याने आवश्यक ते सर्व लिखित पुरावे देऊनही मराठी भाषेच्या पदरी निराशाच आली आह ...
अवीट गोडीने भुरळ घालणारा यावर्षीच्या हंगामातील हापूस बाजारात दाखल झाला आहे. सध्या वाशी मार्केटमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दररोज २५० ते ३०० पेट्या विक्रीला येत आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा पेट्यांची संख्य ...
हागर - विजापूर महामार्ग रुंदीकरणाच्या कामात दिरंगाई व निकृष्ट दर्जाच्या कामासंदर्भात तसेच दुचाकी, चारचाकी वाहनचालक व प्रवाशांच्या होणाऱ्या त्रासाबाबत महामार्गाचे अधिकारी व ठेकेदार यांना जाब विचारण्यासाठी शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप शिंदे यांनी सोमवार ...
दहावी, बारावीच्या परीक्षा काळात पेपर फुटू नयेत, यासाठी विशेष दक्षता घेतली जाते. परंतु, रत्नागिरी तालुक्यातील बारावी परीक्षेच्या पेपरची मात्र चक्क दुचाकीवरून ने - आण केली जात आहे. शिक्षकासमवेत एक पोलीस कर्मचारी देऊन दुचाकीवरून ही वाहतूक केली जात आहे. ...
विकासकामांची कोणतीही वर्कआॅर्डर नसताना सेनेचे आमदार सदानंद चव्हाण हे संगमेश्वर तालुक्यातील हातीव येथे कामाच्या भूमिपूजन समारंभासाठी आले होते. मात्र, भूमिपूजन होणाऱ्या रस्त्याला जागा देण्यासाठी काही शेतकरी नाखुष असल्याने या नाराज शेतकऱ्यांनी काळे झेंड ...
राज्यातील माध्यमिक शाळांमधील रिक्त शिक्षक पदे भरण्यासाठी राज्य शासनाने ह्यपवित्र पोर्टलह्ण ही संगणक प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीमध्ये जाहिरात अपलोड करण्यासाठी शाळांची मोठ्या प्रमाणात ससेहोलपट होत आहे. यामुळे शिक्षक भरती म्हणजे ह्यभीक नको पण कु ...