गेले दहा दिवस गुहागर तालुक्यात पर्यटकांनी चांगलीच हजेरी लावलेली आहे. त्यामुळे गुहागर तालुक्यात पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यांचे आकर्षण अधिक असल्याने किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. गुहागर समुद्र किनारी पाण्यात डुंबण्याब ...
पर्यटनासाठी कोकणात येणाऱ्या पर्यटकांना समुद्राचे आकर्षण अधिक असते. समुद्राच्या पाण्यात डुंबण्यासाठी उतरणाऱ्या पर्यटकांचीही संख्या वाढत आहे. मात्र, पर्यटक बुडण्याच्याही घटनांमध्ये वाढ होत आहे. या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी नेमण्यात आलेले जीवरक्षकच आत ...
उन्हाळी सुट्टीसाठी गावी आलेल्या वडील आणि मुलासह पुतण्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ९ वाजता घडली. आंबवली मराठवाडीजवळ असलेल्या चंद्रेश्वर मंदिराजवळच्या सप्तलिंगी नदीतील डोहात ही दुर्घटना घडली. यात एक जण बालंबाल बचावला आहे. जनार् ...
बई आणि पुण्याकडे धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स गाड्यांची शहरात रात्री ९ ते ९.३० वाजता लगबग सुरू होते. काँग्रेस भुवन चौकात एक खासगी ट्रॅव्हल्स गाडी मागे घेत असताना महावितरणच्या खांबाला धडकली. परिणामी शहराच्या खालच्या भागाला वीजपुरवठा करणारी मुख्य वाहिनीच ...
अहवाल सरकारने धूळ खात ठेवला आहे. आसपास कोठेही समुद्र नाही अशा ठिकाणी मत्स्य विद्यापीठ उभारणाऱ्या राजकीय लोकांना कोकणात मत्स्य विद्यापीठ उभारण्याची गरज लक्षात येत नाही, हे कोकणाचे दुर्दैव आहे. ...
सध्या जिल्ह्यात पर्यटनाला सुगीचे दिवस आले आहेत. जिल्ह्याच्या पर्यटनस्थळांबरोबरच परिसरातील हॉटेल्स, लॉज सध्या ८५ टक्के आरक्षित झाली असून, हा हंगाम १० जूनपर्यंत कायम राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ...
टपाल मतपत्रिका मतमोजणीबाबतचे प्रशिक्षण रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ...
चिपळूण शहरातील भाजी मंडईसमोर रस्त्यालगत अतिक्रमण करुन बसलेल्या १० ते १५ भाजी व्यावसायिकांवर बुधवारी नगर पालिका प्रशासनाने कारवाई करुन त्यांना हटविण्यात आले. ...