रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मोकळ्या परिसरात वाहन पार्किंगची व्यवस्था मार्गी लागली असून, आता दोन्ही बाजूंनी विविध झाडे लावून सुशोभिकरणासाठी बांधकाम केले जात आहे. ...
ग्रामीण भागातून जिल्हा परिषदेने मागील आर्थिक वर्षात ३९ कोटी ६१ लाख ९९ हजार १३४ रुपये घरपट्टी वसुली केली आहे. मात्र, अजूनही ३ कोटी ८३ लाख ६५ हजार ६४५ रुपये घरपट्टी थकीत आहे. ...
रत्नागिरी तसेच जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जालना येथे दिनांक १ ते ३ जून या कालावधीत आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या पहिल्या दोन दिवसातच हापूसच्या दीड हजार पेट्यांची लक्षणीय विक्री झाली. ...
डिंगणी-जयगड रेल्वे मार्ग प्रकल्पामुळे संगमेश्वर व रत्नागिरी तालुक्यातील एकूण १० नळपाणी पुरवठा योजना बाधित होत असल्याचा अहवाल उपअभियंत्यांनी पाहणीनंतर जिल्हा परिषदेला दिला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने या का ...
क्रिकेट असोसिएशन फॉर दि ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र यांच्यातर्फे रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात निमंत्रित अंधांची क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ...
कोकणातील ‘मिनी महाळेश्वर’ अशीच दापोलीची खरं तर ओळख. या तालुक्यात हुडहुडी भरवणारी थंडीही पडते आणि धो-धो पाऊसही पडतो. याच तालुक्यात ही गरम पाण्याची नदी मात्र अखंडपणे वाहते आहे. ...
वर्षभर महाविद्यालयाच्या बाहेर इतर शिकवण्या लावूनही बारावीला ८० टक्क्यांच्या पुढे जाणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. पण करबुडे (ता. रत्नागिरी) येथील सोनल सुभाष धनावडे या शेतकरी कन्येने कुठल्याही शिकवणीविना बारावी कला शाखेमध्ये तब्बल ८९ टक्के गुण मिळवत आ ...
राजापूर तालुक्यातील जैतापूर खाडीच्या मुखाशी माडबन व मिठगवाणे हद्दीत सुमारे ४ फुट उंच व ५०० मीटर लांबीचा वाळूचा सॅण्डबार (उंचवटा) नैसर्गिकरित्या तयार झाला आहे. या उंचवट्यामुळे परिसरातील ग्रामस्थांची झोप उडाली आहे. उंचवट्यामुळे भरतीचे पाणी खाडीत येणे ब ...