लाईव्ह न्यूज :

Ratnagiri (Marathi News)

निवडणुकीची झाली नांदी; बाजारपेठेतून हटली मंदी - Marathi News | Elections emerged; Recession fell from the market | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :निवडणुकीची झाली नांदी; बाजारपेठेतून हटली मंदी

आचारसंहितेमुळे निवडणूक प्रचारातील अनेक गोष्टी बंद झाल्या आणि त्यातून अनेकांना मिळणारे उत्पन्न बंद झाले असले तरी निवडणूक आयोगाच्या नवनव्या निर्णयांमुळे अनेक व्यवसायांना उभारी मिळाली आहे. पाच वर्षांनी येणाऱ्या निवडणुकांमुळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आ ...

मतदानाचा टक्का वाढावा यासाठी सेल्फी पॉईंट, पोलीस अधीक्षकांना सेल्फीचा मोह - Marathi News | Selfie points to the police superintendent to increase the voting percentage | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मतदानाचा टक्का वाढावा यासाठी सेल्फी पॉईंट, पोलीस अधीक्षकांना सेल्फीचा मोह

मोबाईलवर सेल्फी काढण्याचा मोह सर्वांनाच असतो. मोबाईलवर सेल्फी काढून तो आपल्या ग्रुपवर किंवा मित्रांमध्ये शेअर करण्यास सर्वच उत्सुक असतात. लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी ...

तहसीलदारांच्या मध्यस्थीनंतर टेंभ्ये ग्रामस्थांचा मतदानाचा मार्ग मोकळा - Marathi News | After the intervention of the Tehsildars, the villagers should vote for the voters | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :तहसीलदारांच्या मध्यस्थीनंतर टेंभ्ये ग्रामस्थांचा मतदानाचा मार्ग मोकळा

रत्नागिरी तालुक्यातील टेंभ्ये - पाटीलवाडी येथील ३५ ते ४० ग्रामस्थांना रस्त्यावरील अतिक्रमणामुळे केंद्रापर्यंत येण्यासाठीच रस्ताच नसल्याने हे मतदार मतदानापासून वंचित राहणार होते. याबाबत तहसीलदार शशिकांत जाधव यांनी तातडीने बैठक घेऊन यशस्वी मध्यस्थी केल ...

भारताला घ्यावी लागणार फ्रान्सच्या दोन सरकारी कंपन्यांची हमी - Marathi News | France's two government companies will have to take guarantee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताला घ्यावी लागणार फ्रान्सच्या दोन सरकारी कंपन्यांची हमी

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पात रिअ‍ॅक्टरच्या उभारणीच्या कामाचे कंत्राट मिळालेली फ्रान्सची कंपनी ईडीएफने म्हटले आहे की, या योजनेच्या आर्थिक मदतीसाठी भारताला फ्रान्सच्या दोन अन्य सरकारी कंपन्यांची सार्वभौम हमी घ्यावी लागेल. ...

रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये यांचे निधन - Marathi News | former nagaradhyaksh of ratnagiri umesh shetye dies due to heart attack | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये यांचे निधन

हृदयविकाराच्या झटक्यामुळे शेट्ये यांचे निधन ...

चिपळूण-कºहाड रस्ता : वाहतुकीत बदल, नागरिक त्रस्त- कामामुळे वाहतूक कोंडी  - Marathi News | Chiplun-c ½ road: Traffic change, civil stricken-traffic congestion due to road work | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूण-कºहाड रस्ता : वाहतुकीत बदल, नागरिक त्रस्त- कामामुळे वाहतूक कोंडी 

चिपळूण - कºहाड रस्त्याचे काम सुरु झाले असून, खेर्डी बाजारपेठेतील वाहने त्यामुळे औद्योगिक वसाहतीमधून सोडण्यात येत आहेत. रस्त्याच्या कामामुळे अनेकवेळा वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे ...

जास्त सुट्या होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी : शिक्षण संचालक - Marathi News | Be careful that there will be no more breaks: Education Director | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जास्त सुट्या होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी : शिक्षण संचालक

शिक्षण संचालक : जास्त सुट्या होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी माध्यमिक शाळांना ७६ दिवसच सुट्टी लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : नवीन शैक्षणिक वर्षामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी एकूण ७६ दिवसांपेक्षा जास्त दिवस सुट्टी होणार नाही याची दक्षता घ्य ...

नववीच्या नापास विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा--: शिक्षण विभाग - Marathi News | Students will be disqualified after exams | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :नववीच्या नापास विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा--: शिक्षण विभाग

दहावीचा शंभर टक्के निकाल लावण्याच्या उद्देशाने केवळ चांगली प्रगती असणाºया विद्यार्थ्यांनाच  परीक्षेला बसवण्यात शाळा प्रयत्नशील असतात. नापास होणाºया विद्यार्थ्यांना १७ नंबरचा अर्ज भरून परीक्षेला बसविले जाते ...

निवडणूक प्रचारामध्ये मुंबईकरांची गाडी सुसाट--: पदाधिकारी दाखल - Marathi News | In the campaign of election, the workers of Mumbai carriage: - | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :निवडणूक प्रचारामध्ये मुंबईकरांची गाडी सुसाट--: पदाधिकारी दाखल

नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबईत स्थिरावलेले असंख्य कोकणी लोक लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कोकणातल्या आपापल्या गावी डेरेदाखल झाले आहेत. शिवसेना आणि स्वाभिमानने यात विशेष आघाडी घेतली ...