मित्राच्या लग्नाला मुंबईहून बँन्जो पार्टी घेऊन आलेल्या ग्रुपमधील अंघोळीसाठी नदीवर गेलेल्या एका ३५ वर्षीय प्रौढाला फिट येवून तो पाण्यात बुडून मृत्यू ओढवल्याची घटना रविवारी सकाळी बेनीमाळ येथे घडली आहे . ...
मुंबई-गोवा महामार्गावर आवाशी बस थांब्यावर बोलेरो पिकअप गाडीवरील चालकाचा ताबा सुटून तो ट्रकवर जाऊन आदळल्याने रविवारी सकाळी सव्वासहा वाजता घडलेल्या अपघातात एकजण ठार झाला असून सहाजण जखमी झाले आहेत. यापैकी तीनजण गंभीर आहेत. ...
कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ देण्याच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावणाऱ्या राजकीय पक्षांनी मत्स्य व्यवसाय विज्ञान विद्यापीठाकडेही पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. आधी आघाडी आणि मग युतीच्या सरकार पातळीवरून झालेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कोकणातील मत्स्य ...
ऐतिहासिक ठेवा असलेली कातळशिल्प पर्यटकांना भुरळ घालीत आहेत. या कातळशिल्पांचे जतन होऊन भावी पिढीला ती पाहता यावीत याकरिता जिल्ह्यातील दहा कातळचित्रे राज्य संरक्षित करण्याचा प्रस्ताव पुरातत्व विभागामार्फत राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. मात्र, वर्षभ ...
रत्नागिरी शहरातील पाणीटंचाई आता अधिकच तीव्र झाली आहे. दररोज पाणी नाही, पाणी द्या, म्हणून शहराच्या विविध भागातील महिला नगर परिषदेवर हल्लाबोल करीत आहेत. नळांना कमी दाबाने पाणी येत असताना टॅँकरचे पाणीही शहरवासियांना पुरत नसल्याने आता या टंचाईवर विंधन वि ...
आगामी काळात रत्नागिरी आणि चिपळूण या दोन रेल्वे स्थानकांवर स्थानिक महिला बचत गटांची उत्पादने उपलब्ध करुन देऊन स्थानकांचे मूल्यवर्धन आणि बचत गटांना कायमस्वरुपी रोजगार संधीची व्यवस्था देण्यासंदर्भात सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण य ...
अधिकारीवर्ग निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यामुळे वाळूमाफियांनी संगमेश्वर तालुक्यात धुडगूस घातला होता. मात्र, गेल्या आठ दिवसांमध्ये महसूल विभागाच्या वतीने तीन वेळा कारवाई करण्यात आली आहे. ...
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अरविंद श्रीमंत सदाफुले यांचे जिल्हा रुग्णालयात कामावर असताच गुरूवारी सायंकाळी ५.३० वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ४० वर्षांचे होते. ...