गेल्या काही वर्षांपासून कोकणात अनेक अघटित घटना घडू लागल्या आहेत. काही वेळा मनुष्याच्या हातून होणाऱ्या चुका तर काही वेळा नैसर्गिक आपत्ती यामुळे घडणाऱ्या या घटनांमध्ये जीवितहानी मोठ्या प्रमाणावर होत आहे. पावसाळ्यात तर अनेक नैसर्गिक आपत्तीमुळे मालमत्तेच ...
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाने कहर केला असून दापोली-खेड हा मार्ग बंद झाला तर मुंबई-गोवा महामार्गावरील खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी सकाळी ७.१० वाजताच गाठल्याने सकाळी ९.३० वाजल्यापासून रस्ता वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. ...
कशेडी बोगद्याचे १५० मीटर खोदकाम पूर्ण झाले असून, उर्वरित काम विहीत मुदतीत पूर्ण करण्यात येईल, तसेच मुंबई-गोवा महामार्गाचे काम डिसेंबर, २०२० पर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. ...
बिबट्याच्या कातडीची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी मुंबई - गोवा महामार्गावरील कामथे घाटात रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली आहे. ...
मुंबई-गोवा महामार्गावरील खेड येथील जगबुडी नदीने शुक्रवारी सकाळी पुन्हा धोक्याची पातळी गाठल्याने ७.३० वाजता या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती.मात्र, एका तासाने ८.३० वाजण्याच्या सुमाराला पुन्हा एकेरी वाहतूक सुरु ...
अडीच फुट रुंदीच्या भिंती व त्याला घुमट सदृश्य कळस व पाण्याच्या प्रवाहाचा मारा चुकविण्यासाठी होडीच्या आकाराचा चौथरा व चारही बाजूला पाणी हे दृश्य विहंगम असते. ...
राजापूरमध्ये अर्जुना आणि कोदवली नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. लांजा तालुक्यातील जावडे येथील वहाळाला पूर आल्यामुळे रावारी व बापेरे तेलीवाडी या गावांचा तालुक्याचा संपर्क तुटला आहे. ...