खासगी मालकीत अडकल्याचे उजेडात आल्यानंतर गेली १५ ते १७ वर्षे सतत चर्चेत असलेला गुहागर तालुक्यातील अंजनवेलचा गोपाळगड किल्ला राज्य संरक्षित स्मारक झाल्याचे घोषित झाले. मात्र, या किल्ल्याच्या आधुनिक लोखंडी ग्रीलच्या दरवाजावर दोन ठिकाणी कुलूप लावण्यात आल् ...
संगमेश्वर येथील शास्त्री पुलावरून ट्रक नदीत कोसळून झालेल्या अपघातामधील बेपत्ता ट्रक चालक तब्बल ९ दिवसाने तवसाळच्या जयगड खाडीत मृतावस्थेत मिळून आला आहे. त्याच्या पँटच्या खिशामध्ये सापडलेल्या पॉकीटमधील वाहन चालक परवान्यावरून त्याची ओळख पटली आहे. ...
रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या कोकण प्रकरणातील मास्टरमाइंड अन्य एकाला रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. पंजाबमध्ये अटक करण्यात आलेला मुकेश शेरॉन या साऱ्याचा मास्टरमाइंड असून, तो पंजाबमध्ये हवाई दलामध्ये काम करतो. ...
सातत्याने मागणी करुन देखील शिक्षक न दिल्याने संतापलेल्या उपळे ग्रामस्थांनी बुधवारी राजापूर पंचायत समितीमध्ये गटशिक्षणाधिकारी यांच्या दालनातच सर्व विद्यार्थ्यांना आणुन बसविले व तेथेच शाळा भरविली. ग्रामस्थांच्या मागणीनुसार तत्काळ शिक्षक देतो, असे ठोस आ ...
रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. या पावसाचा गुहागर तालुक्याला मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. गुहागर भातगाव देऊळवाडी येथे रस्त्यावर दरड कोसळल्याने या भागातील वाहतूक ठप्प झाली आहे. तर मुसळधार पाव ...
नवीन पोल बसविण्याचे काम सुरू असतानाच एका वीजखांबावरील तारा तोडण्यात आल्याने दुसऱ्या खांबावर भार आल्याने तो खांब कोसळल्याची घटना सोमवारी सकाळी १०.१५ वाजण्याच्या दरम्याने रत्नागिरी शहरातील हॉटेल कार्निव्हल येथे घडली. याठिकाणी पार्किंग करून ठेवण्यात आले ...
राजापूर- काही तासात पडलेल्या मुसळधार पावसाने राजापूर शहराच्या बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. सोमवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून पडणा-या मुसळधार ... ...